विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी गोवर-रुबेलालस पूर्णत: सुरक्षित आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ९ महिने ते १५ वर्षे वयोगटातील ६२ हजार ५५३ बालकांचे लसीकरण करण्यात आले, अशी माहिती महापौर अंजली घोटेकर यांनी दिली. ...
कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे, यावर त्या देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्या सेवेत रुजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्या वेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्यासाठी करावा, असे आवाहन ...
आजपर्यंत टूथपिक तायवानहून आयात व्हायची. पण आता आसामनंतर फक्त पोंभुर्णा येथे टूथपिक तयार होणार आहे. पोंभुर्णा येथे तयार होणाऱ्या टूथपिक या पुढील काळात आपण पंच तारांकित हॉटेल्सला पुरवू शकतो. आदिवासीबहुल असलेल्या पोंभुर्णा तालुक्यात टूथपिक उत्पादन प्रकल ...
चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवस पडलेल्या अकाली पावसामुळे कापूस व हरभरा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापसाची शेवटची वेचणी व्हायची असताना पावसाने झोडपल्यामुळे कापूस झाडावरच खराब झाला आहे. जिल्ह्यात नऊ कापूस उत्पादक तालुक्यांना याचा फटका बसला आहे. ...
रेती घाटांची मुदत संपल्याने आणि नवीन निविदा उघडण्यात न आल्याने सध्या रेतीची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईचा मोठा फटका बांधकाम व्यवसायास बसत असून २०० घरकूल व ३६५ शौचालयांचे काम अडले आहे. एवढेच नाही तर या व्यवसायावर अवलंबून असलेले हजारो नागरिक ...
अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवा युनियनने कमलेशचंद्र कमिटीच्या शिफारशी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. या संपामध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्हा सहभागी झाल्याने सर्व ग्रामीण डाकसेवा बंद असल्याने नागरिकांना ...
विविध विकासकामांच्या माध्यमातून मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलविण्याचा प्रयत्न आपण करतोय. हे शहर राज्यातील सर्वोत्तम शहर म्हणून मान्यता प्राप्त ठरावे, हे आपले स्वप्न आहे. या स्वप्नपुर्तीसाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. मूल शहरातील नागरिकांच्या शुभेच्छांच्य ...
कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोरपना, राजुरा तालुक्यात प्रचंड प्रमाणात खनिज संपत्ती असून या संपत्तीचा फायदा घेत माणिकगड, अंबुजा, अल्ट्राटेक, मुर्ली अॅग्रो, हरिगंगा या पाच सिमेंट कंपन्यांनी तालुक्यात कारखाने उभे केले. ...
धोबी समाज स्वातंत्रपूर्व महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गाच्या यादीत सामील होता. मात्र स्वतंत्र महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय प्रवर्गात टाकण्यात आले. त्यामुळे समाजावर मोठा अन्याय झाला. ...