युवक-युवतींमध्ये प्रचंड क्षमता असते. या क्षमतेचा योग्य वापर केल्यास अनेक चांगली कामे होऊ शकतात. यासाठी समाजाभिमुख होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पद्मश्री डॉ. राणी बंग यांनी केले. यादवराव धोटे महाविद्यालयात त्या बोलत होत्या. ...
सिंचनासाठी वाळवंट असलेल्या चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत होते. परिणामी शेतकऱ्यांची पिके एका पाण्यामुळे जात होती. परिणामी शेतकरी सिंचनाची प्रतीक्षा करीत होते. ...
भारतीय संस्कृती अतिशय सुसंस्कृत आहे. भारतीय संस्कृतीचे जतन करणे हे भारतीयांचे आद्य कर्तव्य आहे. लोकनृत्यातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रेरणा मिळते. लोकनृत्यातून समाज दर्शन घडते असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी ...
केंद्र शासन पुरस्कृत अमृत पाणी पुरवठा प्रकल्पाचा सुधारित आराखडा जाहीर करण्यात आला असून राज्य शासनाने त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे. नव्या आराखड्यानुसार ही योजना आता तब्बल २३४ कोटी ९५ लाख १७ हजार ७३५ रुपयांची झाली आहे. केंद्र शासनाकडून प्रकल्प कि ...
चंद्र्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राअंतर्गत प्रभावित प्रकल्पग्रस्त गावांमधील नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी महाऔष्णिक केंद्राच्या व्यवस्थापनाकडून सामाजिक दायित्व निधीद्वारे आरओ वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसर ...
विदर्भाची पंढरी शेगावीचा राणा गजानन म्हणजेच माऊली श्री संत गजानन महाराज यांच्या अध्यात्म, शिकवण व विचारांवर प्रकाश टाकणारी गौरव गाथा व संगीत संध्या कार्यक्रम पहिल्यांदाच चंद्रपुरात होत आहे. दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ वाजतापर्यंत येथील चांदा ...
युवकांमधील कला, क्रीडा या सुप्त गुणांना चालना मिळावी, यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात सीएम चषक स्पर्धा घेण्यात आली. तरूणाईने दिलेला उदंड प्रतिसाद उल्लेखनीय आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्र नोंदणीमध्ये राज्यात अव्वल ठरले. या विभागाचा लोकप्रतिनिधी म ...
जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे भगवान येशु यांच्या जन्मदिवस चंद्रपुरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. क्रिसमसनिमित्त शहरातील सेंट एंड्रयु चर्चसह सर्व चर्च विद्युत रोषणाईने सजवले आहे. शहरातील अनेक चर्चमध्ये सोमवारच्या रात्रीपासूनच विविध कार्यक ...
सिंदेवाही तालुक्यातील २३ गावात बस जात नाही. त्यामुळे या गावातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गावात तातडीने बस सुरु करावी, अशी मागणी पारोमिता गोस्वामी यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली. ...
शहरात सुरू असलेले गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला स्वच्छता अभियान हे देशातील ऐतिहासिक स्मारक संवर्धनाच्या दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. तसेच अनेक शहरांना आणी युवकांना मार्गदर्शक ठरणारे आहे. ऐतिहासिक किल्ल्यामध्ये मोठा इतिहास आह ...