चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कारखानदारांची बऱ्याच वर्षापासून विमानतळाची मागणी सुरु होती. त्यासाठी पुष्काळदा प्रयत्न करण्यात आले. परंतु जमिनीअभावी विमान तळाची मागणी थंडबस्त्यात पडली होती. आणि आता राजुरा तालुक्यातील मूर्ती येथील ७२० एकर खासगी राजस्व व वन ...
राज्यातील जिल्हा परिषदेच्या १३ शाळा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) जोडण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न अटलबिहारी ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त दलित वस्त्याच्या सर्वांगीण विकास कार्यक्रमाअंतर्गत चंद्रपूर विधानसभा कामगार झोपडपट्टी प्रभागातील अनेक सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ...
येथील कागद उद्योग जागतिक स्तरावरचा आहे. १९५० पासून सुरू झालेल्या पेपर मिल उद्योगाने अनेक चढउतार अनुभवले. आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभे असणाऱ्या उद्योगाला चार वर्र्षांपासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे जिल्ह्याची अर्थवाहिनी मंदावली आहे. येथ ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा, कोतवालांच्या वारसांना पेन्शन लागू करावे, सुशिक्षित कोतवालांना लिपीक व तलाठी संवर्गात २५ टक्के आरक्षण द्यावे, आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेने १९ डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ...
दलित वस्त्यांना सर्वांगीण सुविधा देवून विकास करण्याचे धोरण शासनाने आखले आहे. त्याअंतर्गत आ. नाना श्यामकुळे यांनी मोठा निधी खेचून आणत सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून कामगार झोपडपट्टी प्रभागातील दलित वस्तीमध्ये कोट्यावधीची कामे सुरू आहेत. त्यामुळे ...
समूहशेती, गटशेती, सिंचन क्षमतावृद्धी, दुभत्या जनावरांची उपलब्धता, आधुनिक शेतीप्रशिक्षण, जोडधंदा व रोजगाराच्या विविध संधी निर्माण करून बल्लारपूर-मूल मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या उत्पादनात दुप्पट वाढ करायची आहे. यासाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाह ...
अमृत पाणी पुरवठा योजनेसाठी शहरातील अंतर्गत रस्ते खोदण्यात आले. परंतु, या रस्त्यांची डागडुजी न केल्याने बुधवारी मनपासमोर निदर्शने करण्यात आले. आठ दिवसाच्या रस्त्यांची डागडुजी केली नाही तर कंत्राटदरांच्या जेसीबी मशिन फोडण्याचा इशारा किशोर जोरगेवार यांन ...
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी तालुक्यात निर्माण केलेल्या लघुसिंचन विभागाच्या तलावांची स्थिती अतिशय वाईट आहे. बहुतेक प्रकल्पांची कामे रखडल्याने कृषी सिंचनाचे स्वप्न भंगणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे. ...
धोपटाळा वेकोलि प्रकल्पासमोरील अडचणी दूर झाल्या असून सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे हा प्रकल्प विकासाला चालना देणार, असा आशावाद केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी व्यक्त केला. बल्लारपूर वेकोलि क्षेत्रांतर्गत साखरी (वा.) व वरोडा गावातील पोवनी-३ ...