इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान असताना त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या ४०० फाईल्स नष्ट करण्याचे आदेश दिल्याचा आरोप आझाद हिंद सेनेचे संस्थापक प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्रकुमार बोस यांनी येथे गुरुवारी ...
मागील चार वर्षांपासून भारतात राजसत्तेवर आलेल्या सरकारने देशभक्तीच्या नावावर प्रशासन व समाजाला वेठीस धरणे सुरू केले. यातून धर्मांध शक्ती फोपावल्या. लोकशाही व राज्यघटनेतील मूल्यांविरूद्ध संघटीत क्लृप्त्या झाल्या. ...
शेतकरी, शेतमजुरांसह सर्व श्रम करणाऱ्या समूहांना सुखी व समाधानाने जगण्याचा हक्क आहे. यासाठी केंद्र व राज्याच्या सभागृहात जनतेने खऱ्या अर्थाने लोकोपयोगी कायदे करण्यासाठी प्रामाणिक तसेच अभ्यासु व सजग उमेदवारांना निवडून पाठविले पाहिजे,..... ...
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश देवतळे यांच्या जागेवर काँग्रेसचे केंद्रीय प्रतिनिधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लावली आहे. ...
अर्थमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील पोंभुर्णा येथील श्री राजराजेश्वर देवस्थान येथील दोन कोटी २२ लाख २४ हजार रू. किमतीच्या पर्यटन विषयक विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पर्यटन व सांस् ...
ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द , स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळाले पाहिजे. ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहावे, यासाठी आरोग्य विभागाशी संबंधित सर्वांनी पाणी गुणवत्तेबाबतची कामे वेळेत पूर्ण करावीत. जे यात दिरंगाई करतील, त्यांच्यावर प्रश ...
व्यावसायिक इमारती, हॉटेल्स आदी इमारतींना आग लागून संभाव्य नुकसान व जीवितहानी टाळण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने इमारतींच्या फायर आडिटकडे गांभीर्याने लक्ष देणे सुरू केले आहे. शहरातील सर्व इमारतींना याबाबत नोटीस बजावण्यात आली असून ज्या इमारत मालकांनी ...
सध्याचे जीवन धकाधकीचे आहे. स्पर्धेचे आहे. अशावेळी जगताना अनेक अडचणी येतात. मात्र प्रत्येक अडचणीतून मार्ग निघतोच. त्यामुळे लोकांनी आयुष्यात नेहमी सकारात्मक दृष्टिकोन बाळगावा. तसे केल्यास त्याचा फायदा निश्चितच आपल्याला होतो, असे मत महापालिकेचे बांधकाम ...
कोरपना तालुक्यातील पैनगंगा कोळसा खाणीतून सशस्त्र सहा ट्रकद्वारे कोळसा चोरून नेला. या घटनेला पाच दिवस लोटूनही एकाही आरोपीला पोलिसांनी अटक केली नाही. या प्रकरणात वेकोलि अधिकारी आणि पोलीस अधिकारी गुंतले असल्यामुळे कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप काँग्रेस ...