जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत रूजु करण्यात आले. परंतु त्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही. सार्वजनिक विभाग अंतर्गत येणारे हे कर्मचारी सेवा देऊनही त्यांना राज्याच्या वैद् ...
ब्रह्मपुरी वनविभागातील उत्तर ब्रह्मपुरी उपक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्र परिसरात वास्तव्यास असलेल्या टी-४९ च्या तीन मादी बछड्यांना ‘रेडियो कॉलरआयडी’ लावण्यात आले आहे. ...
चंद्रपूर - यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीवरील पारडी (खातेरा) घाटावर पूल नसल्याने दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना नावेच्या साहाय्याने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. मात्र पुलाच्या निर्मितीची मागणी प्रत्येक निवडणुकीत आश्वासन देऊनच भाग ...
महाशिवरात्री निमित्ताने जुगाद येथील प्राचीन शिवमंदिरातील शिवलिंगाचे या पंचक्रोशीतील हजारो शिवभक्तांनी दर्शन घेतले. यावेळी ‘हर हर महादेव’च्या गजराने मंदिर परिसर निनादून गेला होता. ...
बल्लारपूर रेल्वे स्थानकावरील कॅन्टीन, रेल्वेने बंद केली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, या मागणीकरिता कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. ते उपोषण आज नऊ दिवसानंतर रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
झोपड्यांना अधिकृतरीत्या संरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या निर्णयानुसार १ जानेवारी १९९५ नंतरच्या जिल्ह्यातील हजारो झोपडीधारकांना याचा लाभ होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, चार वर्षे पूर्ण होऊनही सरकारने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे आ ...
जिल्ह्यातील अपंग बांधवांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांच्या पुर्ततसेसाठी प्रहार जनशक्ती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. तसेच सदर मागण्या त्वरीत पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या ...
जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा करुन निवेदने देण्यात आली. मात्र, त्याची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. परिणामी समस्या सुटण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत. ...