लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना चंद्रपूर पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सहा पोलीस निरीक्षक, सात सहायक पोलीस निरीक्षक व पाच पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. या सर्व बदल्या जिल्हांतर्गत आहेत. ...
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी बारावीची परीक्षा गुरूवारपासून सुरू होणार आहे. ही परीक्षा २० मार्चपर्यंत चालेल. दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे. यंदाच्या शैक्षणिक सत्रात जिल्ह्यातील २९ हजार ८८५ विद्यार्थ्यी बारावी ...
नोकरभरतीत शासनाच्या विविध विभागात हजारो पद रिक्त असूनही भरती करण्यात आली नाही. या अन्यायाच्या निषेधार्थ स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या बेरोजगारांनी शासकीय ग्रंथालयापासून जिल्हा अधिकारी कार्यालयावर बुधवारी मोर्चा काढला. मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभा ...
रविवारी रातघोडयापासून घोडा रथ यात्रेला प्रारंभ झाला. रात घोडयाच्या मिरवणुकीत हजारो भाविकांनी सहभागी होत चिमूरकरांचे आराध्य दैवत असलेल्या बालाजी महाराजांचे दर्शन घेतले. ...
विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालय, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका, शाळा-महाविद्यालय आणि वॉर्डावॉर्डात शिवाजी महाराजांना अभिवाद ...
पोलीस स्टेशन कोठारी हद्दीतील कोठारी - कवडजई या मार्गावर हनुमान मंदिराजवळ एका ट्रकमध्ये (क्र. सीजी ०४ जेए ७६३५) २७ जनावरे भरून कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच रात्रपाळीत गस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना देवून ट्रक पकडण्यात आला. पोलिसांनी सर्व जन ...
तालुक्यातील पुयारदंड येथील सदाशिव गवळी यांच्या एका मुलाची जागा मोखाबर्ळी उपसा सिंचन योजनेच्या वडाळा शाखा कालव्याकरिता विक्री करून अधिग्रहित करण्यात आली. मात्र दुसऱ्या मुलाच्या वाटणीला आलेल्या जागेवर कोणत्याही पूर्व संमतीशिवाय खोदकाम करण्यात आले. ...
जनतेच्या पिण्याच्या पाण्याची समस्या मार्गी लावण्यासाठी सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील ८९ गावे शासनाने टंचाईग्रस्त यादीत समाविष्ट केले. त्यात सावली तालुक्यातील १२ गावांचा समावेश होता. त्याकरिता निधी मंजूर झाला. परंतु, घोषणा झाल्यानंतर बराच कालावधी ल ...