शेतमाल तारण योजनेत ‘क’ व ‘ड’ वर्गातील बाजार समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार गोंडपिपरी बाजार समितीने पटकाविला आहे. सोलापूर येथील वृंदावन लॉन भवन येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पणन व वस्त्रोद्योग सहकार मंत्री नामदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ...
केंद्र व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्व बेघर कुटुंबांना घरकुल देण्याची घोषणा केली. मात्र, १ जानेवारी २०११ नंतरच्या अतिक्रमित भूखंड धारकांची प्रकरणे नियमानुकूल करण्याच्या विशेष मोहिमेतून वगळण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे महानगरपालिका, नगरपरिषद ...
गोवरी, पोवनी, चिंचोली येथील ग्रामस्थांनी पोवनी-गोवरी कॉलनीकडून जाणारी वेकोलितील कोळसा वाहतूक शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून बंद पाडली. यामुळे या रस्त्यावर ट्रकांची रांग लागली होती. ...
तालुक्यातील मराईपाटण येथील शेषराव कांबळे यांच्या घराजवळ असलेल्या गोडावूनवर कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून बोगस बिटी बियाण्यांचे ३५० पाकिटे जप्त केले. ही कारवाई शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता करण्यात आली. टेकामांडवा पोलीस ठाण्यात मिलिंद शेषराव कांबळे या ...
जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून चिचपल्ली येथे भाऊ (बांबू हॅन्डीक्राफ्ट अॅन्ड आर्ट युनिट) केंद्राच्या बांधकामाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष द ...
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत देश संपूर्ण पोलिओमुक्त करण्यासाठी शासनाचे धोरण तयार केले. पुढील काही वर्षात देशात एकही पोलिओओग्रस्त बालक आढळणार नाही, या हेतूने जिल्ह्यात १० मार्च रोजी ८५ हजार ७६१ बालकांना पल्स पोलिओ लस देण्यासाठी जिल्हा प्र ...
ग्रामीण व शहरी भागातील माता तसेच बाल मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागातर्फे प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील १६ हजार २३१ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच को ...
महावितरणमध्ये काम करत असलेल्या एकाच क्षेत्रिय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याकडे नवीन कनेक्शन देणे, वसुली करणे, थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे, वीजगळती कमी करणे अशा अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे कामाला योग्य न्याय मिळत नाही. कामाची गुणवत्ता बाधित होते ...
येथील नगर परिषदमध्ये असलेल्या ६० कर्मचाऱ्यांनी नियमित सेवेत सामावून घेण्यासाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. ...
मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. ...