कंटेनरमधून जनावर कोंबून नेत असताना सिनेस्टाईल पाठलाग करून कोरपना पोलिसांनी कतलीसाठी नेत असलेल्या जनावराची सुटका करून आरोपींना अटक केली. ही कारवाई रविवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास करण्यात आली. ...
मानवाच्या जीवनात तीन सत्य आहेत. त्यातील एक सत्य म्हणजे दु:ख आणि या दु:खाचे निवारण करण्याचे उपाय तथागत भगवान बुद्धांनी सांगितले आहे. तरी ज्या नागरिकांना याची कल्पना नाही, अशा रसिकांच्या जीवनातील दु:ख काही प्रमाणात कमी करीत विनोदाच्या माध्यमातून काही क ...
येथील तुकूम परिसरात धांडे हॉस्पीटल जवळ असलेल्या चर्च रोड परिसरात लीकेजमुळे लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसामध्येच पाण्याचा अपव्यह होत असतानाही संबंधितांना अद्यापपर्यंत तरी जाग आली नाही. त्यामुळे पाणी वाचवा, पाणी जिरवाचा नेमका सं ...
चंद्रपूरचे तापमाण राज्यात सर्वात जास्त असते. यावर्षी फेब्रुवारी महिन्यांपासूनच मोठ्या प्रमाणात उन्ह तापायला लागले. या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात उष्ण लाटेचा प्रभाव अधिक असणार असल्याची घोषणा झाल्याने कोणतीही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मार्ग ...
चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणूक साक्षरता क्लबच्यामार्फत एक लाख ५४ हजार व ...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस विभागाने आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून दारू तस्करीविरोधात विशेष मोहीम राबवून दारू विक्रेत्यांना अटक करण्याचे सत्र सुरु केलेले आहे. सहा दिवसात तब्बल सव्वा कोटींचा दारूसाठा जप्त केला आहे ...
राजुरा येथून सात किलोमीटर अंतरावर सातरी या गावातील तरुण शेतकऱ्याचा फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे. ...
सध्या शेतीचा हंगाम शेवटच्या टप्प्यात आल्याने दुकानदार बि-बियाणांची साठवणूक करीत आहे. अशातच महाराष्ट्र शासनाची बंदी असलेल्या कपाशीच्या चोर बिटी बियाण्यांची आयात राजुरा तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात होत असल्याची माहिती लक ...
आंबेडरवादी साहित्य चळवळीचे फार मोठ योगदान मराठी व भारतीय संस्कृतीला मिळाले आहे. या काव्यकारांच्या व साहित्य चळवळीच्या माध्यमातून आंबेडकर साहित्य ग्रामीण भागात पोहचले आहे. आता साहित्यिकाच्या लेखण्याही विवेकनिष्ठ व्हाव्यात, असे आवाहन विचारवंत, तथा अखिल ...
स्व. डॉ. जया द्वादशीवार यांच्या ‘चिंतन एका मनस्विनीचे’ या ललित लेखांच्या संग्रहाचे रविवारी १७ मार्चला सायंकाळी ५.३० वाजता प्रकाशन करण्यात येणार आहे. ...