लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर आली असून सर्वच मतदारांमध्ये उत्साह शिगेला पोहचला आहे. असे असले तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील ८० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ४९ हजार ४५७ उमेदवार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. विशेष म्हणजे, सर्वांत जास्त वयोवृद्ध ...
लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना खाद्यपदार्थ वगळता इतर निवडणूक खर्च जीएसटीसह देणे बंधनकारक आहे. यामुळे प्रत्यक्षात अधिक खर्च झालेला असतानाही कमी खर्च दाखविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आळा बसण्याची शक्यता आहे. ...
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही व्यवस्थेचा देश आहे. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव असतो. यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका ईव्हीएम (इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिन) ची आहे. ...
यंदा राष्ट्रीय पक्षांसाठी ७ चिन्हे राखीव आहेत तर अपक्षांना चॉकलेट, भेंडी, बांगडी, कानातले (ईअररिंग), बॉटल, टोपी, नेकलेस आदींचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा निवडणुकीसाठी आज नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता. त्यामुळे उमेदवार व त्यांंच्या समर्थकांची नामांकनसाठी चांगलीच गर्दी उसळली. भाजपा-शिवसेना-रिपाइं (आ.) युतीचे उमेदवार हंसराज अहीर यांनी रॅलीच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन क ...
मूलला धानाची व्यापारपेठ म्हणून ओळखल्या जाते. गोंदिया जिल्ह्यानंतर दुसऱ्या स्थानावर मूलमध्ये राईसमिलची संख्या आहे. यावर्षी धानाचे उत्पादन वाढले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत धानाची आवक वाढली आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत धानाची किंमत घटल्याच ...
२००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. ...
फाटक्या संसाराची विस्कटलेली आर्थिक घडी सुधारणारा तेंदूपत्ता हंगाम लवकरच सुरू होणार आहे. मात्र, घोडाझरी अभयारण्याच्या प्रभावक्षेत्रात तेंदूपत्ता संकलनाला मंजूरी मिळाली नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना यावर्षी रोजगारापासून वंचित राहावे लागणार आहे ...