तालुक्यातील सुशी घाटातुन नियमाला डावलुन मोठया प्रमाणावर अवैध रेती वाहतुक केल्या जात आहे. या वाहतुकीमुळे परिसरातील नागरिकांची झोपमोड होत आहे. अवैध वाहतुक थांबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...
चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा उद्यापासून सुरू होणार आहे. याकरिता राज्यभरातील भाविकांचे जत्थे बुधवारपासूनच चंद्रपुरात दाखल होऊ लागले आहेत. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अडचणी येऊ नये, यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व मह ...
मागील १५ दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी आता संपली आहे. या १५ दिवसात रिंगणात असलेल्या १३ उमेदवारांनी आपले विचार, आपली मते मतदारांसमोर मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. आज मतदारांचा दिवस उजाडला आहे. ...
आपली लाडकी बहीण उद्या सजलेल्या लग्नमंडपात वधू होणार या आनंदात तो होता. मात्र, काळाच्या उदरात काही वेगळेच लिहून ठेवले होते. तिकडे बहिणीच्या अंगाला हळद लागत असताना भाऊ रुग्णालयात दाखल झाला. बहिणीवर अक्षता पडण्याच्या दिवशी भावाने जग सोडले. ...
शासनाने शेतकऱ्यांच्या भावनांचे केवळ राजकारण केले. शेतकऱ्यांच्या आवश्यक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केल्याने कधी, नव्हे एवढा शेतकरी त्रस्त झाला. पीक कर्ज मिळालेच नाही, विम्याच्या रक्कमेनेही हुलकावणी दिली. शेतरस्त्यांची कामेच थांबली, अनेक योजनांचा बोजवार ...
चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगारांच्या हाताला काम नाही. अनेक बेरोजगार युवक पदव्या घेऊन बसून आहेत. जिल्ह्यात मोठमोठे उद्योग आले नाही. भाजप सरकारने देशाचे पार वाटोळे केले, असा आरोप काँग्रेसचे विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केला. ...
येत्या ११ एप्रिलला होऊ घातलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गेल्या बारा दिवसांपासून सुरू झालेल्या प्रचाराला सर्वच उमेदवारांनी मंगळवारी विराम दिला. ...
लोकसभा निवडणूकसाठी चंद्रपूर जिल्ह्यात ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ९ एप्रिलला सायंकाळी ६ वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. त्यानंतर पुढच्या २४ तासात छुप्या प्रचाराला प्रारंभ होणार आहे. मात्र यात कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली तर कडक कारवाई करण्यात ...
स्वीप अंतर्गत मतदान जनजागृती अभियान जिल्ह्यात राबविण्याकरिता लोककलेच्या माध्यमातून जनजागृती पथनाट्य व फिरते चित्र रथ प्रदर्शनाला सोमवारपासून सुरूवात करण्यात आली. ...
लग्न म्हटले की, कुणाच्याही तोंडून सहज निघतात, चार अक्षता टाकून येतो. या चार अक्षता पाहता पाहता चार किलोच्या होतात. हे कुणाच्या मनात येत नसले तरी त्याकडे मात्र, दुर्लक्ष केले जाते. वाढत्या महागाईमुळे सामान्यांना धान्य मिळणे कठिण झाले आहे. यामुळे येणाऱ ...