अनिल गोटे यांच्यासोबत चार आमदारांनी लोकसभेपूर्वी आपल्या आमदारकीचे राजीनामे दिले होते. या चारही आमदारांचे राजीनामे आज विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारले आहेत. त्यात भाजपचे अनिल गोटे, शिवसेनेचे सुरेश धानोरकर, प्रताप पाटील चिखलीकर, हर्षवर्धन जाधव यांचा समाव ...
दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही. ...
शहरातील अनेक वार्डांमध्ये सिमेंट रस्त्यांचे काम सुरु आहे. असाच रस्ता तुकूम परिसरातील उपगन्लावार ले-आऊटमध्ये सुद्धा तयार करण्यात येत आहे. मात्र या रस्त्याच्या बांधकामावरून आता नागरिक आणि कंत्राटदारामध्ये वाद सुरु झाल्याने नागरिकांनी या रस्त्याचे बांधक ...
वणी येथील रेल्वे प्रवासी वाहतूक संघटनेकडून गेल्या ३० वर्षापासून नागपूर आदिलाबाद पॅसेंजर ट्रेन वाया वर्धा- माजरी -वणीमार्गे सुरू करण्याची मागणी केली जात आहे. परंतु अजूनपर्यंत ही पॅसेंजर ट्रेन सुरू न झाल्याने प्रवाशांना या ट्रेनची अजूनही प्रतीक्षा आहे. ...
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणतर्फे चंद्रपूर-मूल महामार्गाचे बांधकाम सुरू आहे. या कामादरम्यान चंद्रपूरला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. यामुळे मंगळवारी शहरातील बहुतांश भागातील पाणी पुरवठा ठप्प होता. दरम्यान, मनपाचे अधिकारी व संबंधित विभागाच्य ...
अनेक गावांची जीवनदायिनी असलेल्या वर्धा नदीचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्याने काही दिवसांपासून नदीला डबक्याचे स्वरूप आले आहे. यामुळे अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजनांवर परिणाम झाला आहे. भद्रावतीच्या इतिहासात पहिल्यांदाच भद्रावतीकरांना पाण्याच्या भीषण टंच ...
चिमूर शहराला उमा नदीद्वारे पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र त्या नदीत गाळ साचल्याने पात्र उथळ झाले. त्यामुळे नदीतील पाणी भूगर्भात झिरपत नाही. यावर तोडगा काढण्यासाठी चिमूर पालिकेने नदीतील बंधाऱ्याजवळच्या पात्रात चक्क ट्रॅक्टरने नांगरणी केली. नगरपरिषदेच् ...
सततच्या दृष्काळी परीस्थितीमुळे पहाडावरील अर्ध्याअधिक गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. परिसरातील नदी, नाले व जलस्त्रोतही पूर्णत: आटले असून नागरिकांसह जनावरांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने केवळ मलमपट्टी केली आहे. ...
तालुक्यात ९३ ग्रामपंचायतीचा समावेश असून त्यापैकी २७ गावांत पाणी टंचाईची आहे. तर चिमूर शहरातील काही वॉर्डांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करून नागरिकांची तहान भागविली जात आहे. ...
चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून भीषण पाणीे टंचाई आहे. अनेक वार्डातील नागरिक पाण्यासाठी वणवण भटकत आहे. इरई धरणात मुबलक पाणी असतानाही चंद्रपूरकरांवर हे दुदैव लादले जात आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा कंत्राटदारांकडून बांधकाम कंत्राटदारांना वाटेल तेवढे ...