जिल्ह्यात मागील १० वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. परंतु, पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बरेच शेतकरी जमिनीची पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनी ...
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी २३ म रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही प्रक्रिया सुरळीत व पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी मतमोजणीकरिता नियुक्त अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण शुक्रवारी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल ...
महाराष्ट्र व तेलंगाणा सीमेवरील आणि पूर्वी वादग्रस्त असलेल्या १२ गावांपैकी एक असलेल्या लेंडीगुडा येथे शुक्रवारी दुपारी अचानक आग लागल्याने तोगरे कुटुंबियांची चार घरे जळून खाक झाली. लेंडीगुडा येथे भानुदास तोगरे, गणेश तोगरे, मनोहर तोगरे व मिथून तोगरे यां ...
भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा २० मे १९६९ रोजी उभारण्यात आला. अनावरण सोहळ्याला सोमवारी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. भारताच्या तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. अध्य ...
खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना योग्य प्राधिकृत बियाणे, मुबलक व मागणीनुसार मिळावे, यासाठी जिल्हा कृषी यंत्रणेने यंत्रणा सज्ज करावी. बियाण्यांची जिल्ह्यात सर्वत्र मूबलक उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी प्राधिकृत बियाणे कृषी केंद्रांमधून पावतीसह खरेदी करावे. ...
येथून जवळच असलेल्या चिचाळा शास्त्री येथे नाल्यावर बंधाºयाचे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने शेतकऱ्यांना काहीही उपयोग होणार नाही. या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी उपसरपंच प्रेमदास राऊत व गावकºयांनी केली आहे. ...
राज्यात गाढवांची संख्या दरवर्षी घटत असल्याचे उघडकीस आल्याने जिल्हानिहाय गाढवांची संख्या किती आहे, याची माहिती संकलित करण्याचे आदेश राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डी. डी. फरकाडे यांनी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांना दिला. ...
विविध विषयांवर एकामागून एक लघु कथाचित्रपट तयार करून त्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणारे बल्लारपूर येथील गणेश रहिकवार यांची बल्लारपूरचे सुभाष घई अशी ओळख आहे. त्याला अर्थही तसाच आहे. गणेश रहिकवार यांची अंगकाठी, चेहरा मोहरा सुभाष घई यांच्या प्रमाणेच असून ...
चंद्रपूर जिल्ह्याच्या तापमानात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याला कारणीभूत जिल्ह्यातील कोळसा खाणी असल्याचे आता स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात वेकोलिच्या कोळसा खाणींचे जाळे अधिक असल्याने या खुल्या खदानींचे दुष्परिणाम मानवी जीवावर उठले आहे. ...