रविवारपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून चंद्रपूरचे आराध्य दैवत असलेल्या प्रसिद्ध महाकाली मातेच्या चरणी पहिल्याच दिवशी हजारो भाविकांनी माथा टेकत देवीचे दर्शन घेतले. यासाठी पहाटेपासून भाविकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. नवरात्रोत्सवासाठी म ...
लाल पिशवीत नाणी भरलेली सदर रक्कम अधिकाऱ्यांच्या हवाली करण्यात आली. असा प्रकार जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडला. ही पूर्ण रक्कम मोजण्याला किती वेळ गेला व किती कर्मचारी लागले, ही गोष्ट अलविदा! परंतु, या शिक्क्यांमुळे मुनगंटीवार यांचे नामां ...
शाळेत दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांंना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे ही शिक्षकांची तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व यंत्रणाची जबाबदारी असून त्या दृष्टीने प्रत्येकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरून यासाठी विविध प्रशिक्षणही दिल्या ...
जिल्ह्यासाठी जिल्ह्याच्या नियोजन भवनाचे वेगळेच महत्त्व असते. जिल्ह्याच्या नियोजन विभागाचे जिल्ह्याच्या प्रगतीत अमूल्य असे स्थान असते. खासदार, आमदार यांची कामे असोत अथवा जिल्ह्याच्या एकूणच विभागाच्या बैठकांना जिल्हा प्रशासनात महत्त्व असते. याच अनुषंगा ...
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवारी २७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाली. ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चौथा शनिवार आणि तिसºया दिवशी रविवारची सुटी व पुन्हा २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी ...
प्रायोगिक तत्त्वावर बल्लारपूर क्षेत्रात बहुतेक कुटुंबाला गॅस वितरण करण्यात आले आहे. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश म्हणजे बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कुटुंबातील महिलांना स्वच्छ व चांगले इंधन मिळावे हा आहे. ...
निवडणूक प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि मतदारांच्या निवडणुकी संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी निवडणूक आयोगाने १९५० हेल्पलाईन निर्माण केली आहे. त्यामुळे मतदारांना कधीही माहिती मिळण्यास मदत होणार आहे. या हेल्पलाईन अंतर्गत राज्यस्तरावर राज्य संपर् ...
सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पवना (चक) बिटातील कोठा (गुंजेवाही) येथील लालाजी गणू मेश्राम (वय ५५) या इसमावर गुरुवारी सकाळी ७.३०च्या दरम्यान हल्ला चढवून त्याला जखमी केल्याची घटना घडली. ...
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या निधीतंर्गत दुर्गापूर पोलीस स्टेशन ते सेंट मेरी शाळेपर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम पूर्ण झाले. बल्लारपूर शहरातील छटपुजा घाट निर्मितीमुळे सौंदर्यीकरण झाले. नागरिकांना सुविधा मिळाल्या. नगर परिषद ते कॉलरी का ...