प्रचाराच्या आज अंतिम दिवशी चंद्रपूरचे भाजप उमेदवार नाना श्यामकुळे यांच्या प्रचारार्थ क्षेत्रात विविध ठिकाणी सभा घेण्यात आल्या. घुग्घूस येथील सभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नाना श्यामकुळेंना पुन्हा आशीर्वाद द्यावा, असे आवाहनही यावेळी केले. ...
आघाडी सरकारने १५ वर्षांत काय केले, याचा आधी हिशोब द्यावा. आम्ही पाच वर्षात काय केले, ते सांगतो. पाच वर्षात शेतकऱ्यांना धानाला ५०० रुपये बोनस दरवर्षी, मावातुळतुळा निधी, बोंडळीचा निधी, दुष्काळ निधी, पीक कर्ज माफी, जलयुक्त शिवार माध्यमातून शेतकरी सुखी क ...
चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून १२, बल्लारपूर व वरोरा क्षेत्रातून प्रत्येकी १३, चिमूर मतदारसंघातून १०, ब्रह्मपुरीतून ११ आणि राजुरा मतदारसंघातून १२ असे एकूण ७१ उमेदवार भविष्य आजमावत आहेत. बल्लारपूर विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार य ...
सामाजिक क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा मला सामना करावा लागला. अनेकदा माझ्यावर अन्याया झाला. अन्यायाविरोधात संघर्ष करा, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शब्द मला आठवतात. त्यातून मला संघर्ष करण्याची हिंमत मिळते. चंद्रपूरकरांनीही अन्याय कधीच सहन करायच ...
राज्यात महायुतीचे सरकार सत्तारूढ होणार आहेच. जर चंद्रपुरात आपण भाजपच्या उमेदवाराला निवडून दिले नाही तर हा मतदार संघ, हे शहर २५ वर्षे मागे जाईल. म्हणून मतदान विकासावरच करत या मतदार संघाच्?या, शहराच्या विकासासाठी नाना श्यामकुळे यांना प्रचंड बहुमताने नि ...
किसान सन्मान निधीच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे सव्वा लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सरळ सहा हजार रुपये जमा करण्याचे काम केंद्रातील मोदी सरकारने केले आहेत. तसेच प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना तयार केली. या योजनेचा सर्वाधिक फायदा ग ...
चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, ब्रह्मपुरी, चिमूर विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळपासून ते रात्रीपर्यंत प्रत्येक पक्षांकडून प्रचारफेऱ्यांसह सभांचा धडका सुरू होता. शनिवारी शेवटचा दिवस शिल्लक असल्याने सायंकाळपर्यंतच प्रचार करता येणार आहे. त्यामुळ ...
Maharashtra Election 2019; संपूर्ण देशात दीपावली वेगळ्या तारखेला साजरी होणार असली तरी आम्ही २४ ऑक्टोबरलाच साजरी करू, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राजुरा येथील भाजपच्या महाजनादेश संकल्प सभेत शुक्रवारी केला. ...
वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी मते घेतली होती. ही मते टिकविण्याचे आव्हान उमेदवारापुढे आहे. आपच्या अॅड. गोस्वामी यांचाही भाजपच्या नाराज मतांवर डोळा आहे. हा चमत्कार घडल्यास निवडणुकीचे चित्र वेगळे राहू शकते. विद्यमान स्थिती बघता काँग्रे ...
देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात मोठी प्रगती केली आहे, असे सांगत नितीन गडकरी पुढे म्हणाले, चुकीचे आर्थिक धोरण, ही काँग्रेसच्या ६२ वर्षांच्या सत्ताकाळातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे येथील शेतकरी ...