कोरोना विषाणू संसर्ग तपासण्यासाठी घशातील थुंकीची चाचणी केल्या जाते. विदर्भात सध्या नागपूर येथे ही तपासणी होत आहे. नुकतीच राज्य शासनाने अकोला येथे अतिरिक्त प्रयोगशाळा उघडण्याची घोषणा केली होती. तथापि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खनिज विभागाच्या सामाजिक दायि ...
दानी संस्थांना आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत कठीणकाळी चंद्रपूरकरांना सेवा देत असल्याबदल त्यांचे कौतुक केले. यावेळी त्यांनी या संस्थांच्या किचनला भेट देत त्यांच्या नियोजनाचीही माहिती जाणून घेतली. कोरोना विषाणू जागतिक संकट म्हणून समोर येत आहे. संप ...
ज्यांना नवीन घराचे बांधकाम करावयाचे होते, त्यांनी जुनी घरे जमीनदोस्त करून तर काहींनी नवीन भुखंडावर घराच्या बांधकामाला सुरूवात केली. त्यासाठी काहींनी बँकाकडून गृहकर्ज घेतले तर काहींनी शासकीय योजनांचा लाभ घेतला. यावर्षी पावसाळा चांगला झाल्याने घराच्या ...
मार्च ते मे दरम्यान बहुतांश विवाह होतात. मार्च महिना सुरु होताच कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यामुळे २१ मार्चंपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. तसेच विषाणूजन्य आजाराचा प्रसार होऊ नये म्हणून संचारबंदीही लागू करण्यात आली. पाच लोकांपेक्षा जास्त ल ...
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत येते असलेल्या आसोलामेंढा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. या कामासाठी आसोलामेंढा प्रकल्प नुतणीकरण विभाग क्र. १ व क्र.२ अंतर्गत सुमारे ९०० कोटी रूपयांची कामे सुरू झाली असतानाच लॉकडाऊनमुळे जागेवरच थांबली आहेत. अनेक ठिक ...
जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने ...
जिल्ह्याचा सीमावर्ती भाग सील करण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील नागरिकांनीदेखील आपल्या गावात कोणी अनोळखी व्यक्ती व आजारी व्यक्ती दिसला तर त्याची माहिती शासकीय यंत्रणेला द्यावी. सोबतच जिल्ह्यात कोणाची उपासमार होणार नाही. यासाठी अल्पदरात धान ...
शेतीमध्ये सततचा तणनाशकाचा वापर होत असल्याने कालांतराने त्या शेतीमध्ये कोणतेही पीक उगवणार नाही अशी शक्यता आहे. चोर बीटीमध्ये गुलाबी बोंड अळीला प्रतिकार करणाºया जीनची उपलब्धता आवश्यक असलेल्या विहीत टक्केवारीपेक्षा कमी असल्यामुळे हे वाण गुलाबी बोंड अळीस ...
‘तुमच्यासाठी आम्ही सेवेत आहोत, तुम्ही घरीच राहून आम्हाला सहकार्य करा’ असे म्हणत कोरोनाच्या या युद्धात आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस सेवा देत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्व मार्ग बंद असल्याने अशा कालावधीत आरोग्य यंत्रणा कुठेही कमी पडू नये, कोर ...
राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य ...