राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, शामकांत लेडे, विजय मालेकर, अशोक पोफळे, रमेश ताजने, सूर्यकांत साळवे, गणपती मोरे, विवेक खुंटेमाटे, योगेश पोतराजे यांच्या हस्ते अस्मिता रथयात्रेचा प्रारंभ झाला. बल्लारपूर तालुक् ...
देलनवाडी हे गाव शंकरपट तसेच भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. कायदे बदलल्याने शंकरपट बंद झाला. देलनवाडी व पळसगावच्या सीमेवरून बोकडी नदी लहान असल्याने दोन्ही गावच्या शेतकºयांना पाण्याचा लाभ घेता येतो. वीजपंप व अथवा विहिरी नसतानाही बोकडी नदीचे पाणी शेतक ...
चंद्रपूर शहरात यापूर्वी अनेक तलाव होते. मात्र काळाच्या ओघात शहरातील घुटकाळा, तुकूम तलाव, कोनेरी यासारखे तलावात नष्ट झाले. आता केवळ रामाळा तलावच पाणीसाठा बाळगून आहे. विशेष म्हणजे, हा तलाव शहरात असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात झपाट्याने ...
वरोरा नाका ते प्रियदर्शिनी चौक या भागात सध्या रस्ता दुभाजक स्थलांतरित करून रस्ता चौपदरीकरण करणे सुरु आहे. यापूर्वी येथे लाखो रुपये खर्च करून दुभाजक व फुलझाडे लावण्यात आली. परंतु ते बाधकाम चुकीचे होते की काय, पण बांधकाम विभागाकडून पुन्हा नव्याने दुभाज ...
मागील काही वर्षांमध्ये इंग्रजी शाळांचे पेव फुटले आहे. त्यामुळे गावागावांतील मराठी शाळांची स्थिती पूर्वीसारखी नाही. त्यामुळे मराठी शाळांना गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी राज्यशासन तसेच शिक्षण विभाग प्रयत्न करीत आहे. असे असले तरी इंग्रजी शाळांच्या तुलन ...
कोरोना व्हायरसच्या उद्रेकाने चिनमध्ये उत्पादनावर परिणाम झाला आहे. दरवर्षी होळी, रंगपंचमीसाठी विविध प्रकारचे साहित्य चिनमधून मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात येत होते. स्वस्त व आकर्षक म्हणून भारतीय ग्राहकही या वस्तूंकडे आकर्षित होतात. त्यामुळे चिनमधून प ...
पेमेंट स्लिपमध्ये किमान वेतन, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, ग्रॅच्युईटी, बोनस, सुट्यांचे पैसे इत्यादी तपशीलाचा समावेश करणे बंधनकारक आहे. परंतु मागील एक वर्षापासून महाराष्ट्रातील कोणताही शासकीय विभाग, मंडळ अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या परिपत्रकाच ...
अलिशेर मोहम्मद हादिब अलाम (२४) असून मृतकाचे नाव असून तो बिहार राज्यातील सितामढी जिल्ह्यातील मननपूर देनला येथील रहिवासी होता. ब्रम्हपुरी तालुक्यातील भूज येथे गोसीखुर्द उजव्या कालव्याचे काम सुरू असून हे काम ओ. एस. एस या कंपनीकडे देण्यात आले आहे. अलिशेर ...
काही उद्योगांवर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. मात्र सदर उद्योगांकडून प्रदूषण कमी करण्यासाठी आखून दिलेल्या नियमाचे पालन केले जात नाही. त्यामुळे प्रदूषण कमी होण्याऐवजी आणखी वाढत आहे. घुग्घुस परिसरात तर कोळशाची धूळ नागरिकांसाठी सर्वाधिक धोकादायक ...