चंद्रपूर जिल्ह्यात भिसी उपवनपरिक्षेत्र अंतर्गत टिटवी परिसरात दडवून ठेवलेला १६ लाखांचा अवैध सागवान लाकूड वनाधिकाऱ्यांनी गुरूवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास जप्त केला. ...
१२३ वर्षांपूर्वी ब्रिटीश काळातील कायदा साथरोग रोखण्यासाठी सक्षम आहे काय अथवा काही त्रुटी असतील तर त्यावर पर्याय कोणते, यासंदर्भात विधी तज्ज्ञांशी संवाद साधला असता ‘कोरोना’विरोधातील लढ्यासाठी कायदाही सक्षम असावा, असा सूर पुढे आला आहे. ...
दुपारच्या वेळी टाईमपास करण्यासाठी प्रत्येक गल्लीबोळात मुलांचा व तरूणांचा घोळका गप्पा मारत बसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे घोळका दिसताच दुचाकीवर अचानक आलेल्या पोलिसांकडून प्रत्येकाला प्रसाद देण्यात येत आहे. घोळका हटविण्यासाठी व रस्त्यावरील गर्दी कमी ...
पंचांगानुसार एप्रिल महिन्यात विवाहासाठी १५, १६, २६ आणि २७ ता तारखा विवाह योग्य आहेत. १५, १६ आणि २७ या तारखेत साधारण मुहूर्त आहे तर २६ रोजी अक्षय तृतीया असल्याने विवाहासाठी सायंकाळचे गोरज मुहूर्त चांगले आहे. त्यामुळे अनेक पालकांनी हे मुहूर्त निवडले हो ...
जिल्ह्यात कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रूग्ण नसला तरी याचा अर्थ जिल्हा धोक्याबाहेर आहे असे नाही. त्यामुळे ३ मे पर्यंत जिल्ह्यातील लॉकडाऊन कायम राहणार असून घराबाहेर निघून १४४ कलमाचे उल्लंघन करू नये. शेतकऱ्यांच्या हितासाठी आता कापूस, तूर, धान, खरेदी व विक्र ...
चंद्रपूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून वा राज्यातून छुप्या मार्गाने घुसखोरी करणाऱ्यांना आता कायदेशीर कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे, असे आदेशच जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी शुक्रवारी निर्गमित केले आहे. ...
अन्नधान्याच्या सुविधा उपलब्ध करणे व शेतकऱ्यांना उपलब्ध परिस्थितीत नव्या हंगामासाठी सिद्ध करणे, अशी तिहेरी लढाई प्रशासन लढत आहे. याला जनतेचे उत्तम पाठबळ मिळत आहे. त्यामुळे शासन, प्रशासन व सामान्य जनता जिल्ह्यात एकजुटीने काम करीत असल्याने कोरोनाचा शिरक ...
नागपूर पाठोपाठ चंद्रपुरात दागिन्यांची हौस करणारे ग्राहक मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारपेठेतून दररोज तयार दागिन्यांबरोबर चांदीही मोठ्या प्रमाणात विकली जाते. दरवर्षी जानेवारी महिन्यापासूनच वधू-वरांसाठी दागिने बनविण्यासाठी काही रक्कम सराफांना देवून जाण् ...
गटशिक्षणाधिकारी फटींग व केंद्रप्रमुख कुमरे यांच्या कल्पनेतून हा गृ्रप तयार करण्यात आला आहे. या उपक्रमात विद्यार्थी ग्रुपवर आलेल्या भाषा, गणित, सामान्यज्ञान आदी विषयांवरील प्रश्न सोडवतात. गोष्ट पूर्ण करतात. गणितीय कोडे भाषिक कोडे सोडवतात. अशा विविध वि ...
दिवसेंदिवस जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. भारताच्या तुलनेत इतर देशांची स्थिती महाभयंकर आणि विदारक आहे. त्यामुळे अशी परिस्थिती भारतावर येवू नये, यासाठी सरकारकडून विविध उपयोजना सुरू आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेनेही ग्रामीण भागातील नागरिका ...