मागील वर्षी शासनाने शेतकऱ्यांना २ लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केली. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता पुनर्गठनाच्या नावाखाली नियमित दाखविले. त्यामुळे शेतकऱ्यांची कर्जमुक्तीतून नावे गहाळ झाले. काहींचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले परंतु बँकेत गेले असता रक ...
विशेष म्हणजे, रविवारी आढळलेल्या बाधितांपैकी सर्वाधिक ३४ बाधित हे चंद्रपूर शहर व परिसरातील आहेत. त्यातही बहुतेक बाधित हे संपर्कातूनन पुढे आले आहेत. नागरिकांनी बाहेर पडताना मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंग राखून दैनंदिन कामे करावी. बाहेरून येणाऱ्या नागर ...
शेतकऱ्याला भरपाई मिळावी, यासाठी प्रकरण वरिष्ठांकडे सादर केले आहे. रामपूर दीक्षित येथील मारोती खोब्रागडे व जाम तुकूम येथील आबू सुरजागडे यांच्या गायी कक्ष क्रमांक ६७२ मध्ये चराईसाठी गेल्या होत्या. त्यांच्यावरही वाघाने हल्ला केला. देवाडा खुर्द येथील अंक ...
रस्त्याची साफसफाई, वृक्षलागवड, खराब झालेल्या (क्षतीग्रस्त) डांबरीकरण रस्त्याची दुरुस्तीची कामे आयव्हीआरसीएल कंपनीने करायची आहे. मात्र कंपनी वणी-धानोरा व करंजी रस्त्यावर टोलनाके बनवून वाहनांकडून टोल वसुली करीत आहे. मात्र रस्ता दुरुस्ती, वृक्ष लागवडीकड ...
शनिवारी चंद्रपूर शहरात सर्वाधिक १९ बाधित पुढे आलेले आहे. त्याचबरोबर, बल्लारपूर येथील ५, राजुरा, भद्रावती, वरोरा येथील प्रत्येकी दोन, कोरपना येथील आठ, चिमूर, सिंदेवाही, जिवती, ब्रह्मपुरी, मूल येथील प्रत्येकी एक, गोंडपिपरी येथील पाच बाधित ठरले आहे. असे ...
गणेशोत्सव हा एक सार्वजनिक उत्सव आहे. समाजामध्ये एकता असावी, उद्देशाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे दरवर्षीप्रमाणे यंदाही भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आगमन झाले. कोरोनाचे विघ्न असले ...
केंद्र सरकारने तयार केलेल्या मॉडेल अॅक्टमधील तरतुदीनुसार शेतकऱ्यांना आपला शेतमाल कुठेही विकण्याचे मिळाले आहेत. बाजार समिती यार्डाबाहेर शेतमालाची खरेदी-विक्री नियमनमुक्त करण्यात आले. यातून बाजार समित्या ओस पडतील. हजारो कर्मचारी बेरोजगार होतील. त्यामु ...
आज ना उद्या वसतिगृहात पुन्हा परत येणे होईल या आशेवर विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे, तसेच अनेक साहित्य वसतिगृहातच ठेवले होते. मात्र तिन्ही वसतिगृहात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना वसतिगृहात जाण्यास बंधन आहे ...
मागील काही दिवसांपासून सूर्य नारायणाचे दर्शनसुद्धा झाले नाही. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर परिणाम पडत असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी केली जात आहे. अनेक गावांमध्ये अतिपावसामुळे शेतकऱ्या ...