विशेष म्हणजे, या आरोपींनी एकता नगर तेसलवासा येथे घरफोडी, घुग्घुस पोलीस स्टेशन हद्दीतील मंदिरात चोरी, माजरी येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपी राहत असलेल्या खुटा परिसरातील घराची झडती घेतली असता ५ लाख ४३ हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त ...
संपूर्ण राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. शासनाने काही प्रमानात शिथिलता देत दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना मात्र शासनाने नागरिकांना मास्क लावणे, शारीरिक अंतराचे पालन करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये आदी नियमांचे काटेकोर ...
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली. मूल तालुक्यात सुरू असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आज आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड व अन्य अधिकारी उपस्थित होते. ...
पाणीपुरवठा विभाग व संबंधित कंत्राटदाराने ही समस्या दूर करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. व्याहाड बूज. येथील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, यासाठी नळयोजना सुरू करण्यात आली. जीवन प्राधिकरण विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे जल शुद्धीकरण यंत्र ...
या लॅबमध्ये दररोज १२५ ते २०० चाचण्या करण्याची क्षमता असून याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. कोविड-१९ चाचण्यांचा निकाल उपलब्ध होण्याचा कालावधी कमी होणार असून रुग्णांवर उपचारदेखील लवकरात लवकर होण्यास मदत होणार आहे. सध्या या कोविड-१९ चाच ...
आता १७ ते २१ जुलैपर्यंत चंद्रपूर शहरात कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. यावेळी तर जीवनावश्यक वस्तूंसह भाजी मार्केटही बंद करण्यात आले आहे. त्यामुळे मागील चार दिवसांत चंद्रपूर बाजारपेठेतील सुमारे १०० कोटींची उलाढाल ठप्प झाली. यातून १० कोटींचे व्यापारीवर्गा ...
२०१६ रोजी हरित मित्र परिवारातील सदस्यांना लातूर जिल्ह्यातील हैसूर येथील एका शेतकºयाने मोठ्या प्रमाणात चंदन वृक्षाची लागवड केल्याची माहिती वृत्तपत्रातून मिळाली होती. सदस्यांनी त्या गावात भेट देवून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. वरोरा परिसरात आल्यान ...
नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर् ...
स्वातंत्र्याच्या अनेक दशकानंतरही सदर ऐतिहासिक पाऊलखुणा दुर्लक्षित पडल्या आहे. त्यासंदर्भात पुरातत्त्व विभागाकडे साधी नोंद ही उपलब्ध नाही. यामुळे सदर वारसा दुर्लक्षित पडला आहे. त्याच्या जतनाच्या दृष्टीन पुरातत्व विभागांनी लक्ष द्यावे व वारसा जपला जावा ...
जिल्ह्यातून आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी १९७ शाळा पात्र ठरल्या असून १८०७ प्रवेश क्षमता आहे. या जागांवरील प्रवेशासाठी यंदा एकूण ४ हजार ११४ पालकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते. यामध्ये १ हजार ७४२ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले आहेत. यंदा कोरोनामुळे राज्य ...