वर्धा जिल्ह्यातील विनोबा भावे यांचे आश्रम असलेल्या पवनार यागावी डॉ. रामचंद्र तानबाजी दांडेकर यांचा जन्म झाला. इयत्ता दहावीपर्यंत स्वावलंबी विद्यालय नागपूर येथे शिक्षण घेतले. १९५७-५८ मध्ये त्यांचे नागपूर येथील होमीओपॅथी महाविद्यालयात शिक्षण (डीएचपी) झ ...
education Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षकांनी निधी गोळा करून या माध्यमातून सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजना सुरु केली आहे. या योजनेतून निराधार विद्यार्थिंनींना दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जात आहे. ...
मागील दोन वर्षामध्ये रेती तस्करीच्या १२६ वाहनांवर चंद्रपूर तहसील प्रशासनाने कारवाई केली असून १ कोटी २३ लाख ६५ हजार ८५५ रुपयांचा दंड वसुल केला आहे. यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त केलेल्या रेतीचा लिलाव करण्यात आला असून यात ...
देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर लॉकडाऊन झाले. या लॉकडाऊनमुळे अपरिमित हानी झालेली अर्थव्यवस्था आणि बुडालेली उदरनिर्वाहाची साधने पुन्हा पूर्वपदावर येण्यास किमान सहा महिने लागतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला होता. जिल्ह्यात २ मे २०२० रोजी को ...
जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांचा दुदैवाने एखाद्यावेळी अपघात झाल्यास त्याच्या उपचारासाठी खर्च येतो. हा खर्च भागविताना पालकांना अनेकवेळा अडचणीचा सामना करावा लागतो. कधी कधी उपचाराचा आर्थिक भार संबंधित शाळेतील ...
Agriculture Authority Chandrapur news राज्यातील शेतीसंदर्भातील वादविवादांचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी जिल्हास्तरावर कृषी प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. ...
रविवारी नव्याने १८७ बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता १२ हजार ७७ वर पोहोचली आहे. आठ हजार ८४३ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात तीन हजार ५० बाधितांवर उपचार सुरू आहे. नव्या बाधितांमध्ये ...
सध्या सोयाबीन पिकाची कापणी सर्वत्र सुरू असून कापल्यानंतर वाळण्यासाठी हे पीक शेतात ठेवले जाते. नंतर एकत्र करून त्याचा ढीग तयार करण्यात येतो. हे सर्व सुरू असतानाच ८ ऑक्टोबरपासून वादळासह जोरदार पावसाच्या सरी येत आहेत. शनिवारीला रात्री जोरदार विजगर्जनेसह ...
वनविभागासमोर नरभक्षी वाघाला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत राजुरा व विरुर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाचा धुमाकूळ आहे. यात दहा निष्पाप शेतकऱ्यांचा बळी गेलेला आहे. वनाधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे वाघ मोकाट असून शेतकऱ्यांचे बळी ...
नवीन बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील २९, बल्लारपूर तालुक्यातील चार, मूल तालुक्यातील १७, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील १६, नागभीड तालुक्यातील २४, वरोरा तालुक्यातील नऊ, भद्रावती तालुक्यातील सहा, सिंदेवाही तालुक्यातील ११, राजुरा ता ...