घोडाझरी सिंचन प्रकल्प नागभीड तालुक्यात असला तरी या प्रकल्पाचा फायदा नागभीड तालुक्यापेक्षा सिंदेवाही तालुक्यालाच अधिक आहे. अशीच गोष्ट गोसेखुर्द प्रकल्पाची. या प्रकल्पाचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला असला तरी तो भूमिगत असल्याने त्याचा भविष्य ...
एखाद्या बसस्थानकावर बुकिंग केल्यानंतर ग्राहकाला आवश्यक त्या ठिकाणच्या बसस्थानकावर पार्सल पोहोचता होत असत. त्यामुळे छोटया मोठया व्यावसायिकांची मोठी सोय झाली होती. कालांतराने ही पार्सल सेवा महामंडळाने खासगी कंपनीकडे दिली. मात्र, तरीही राज्य परिवहन महाम ...
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला जिवती तालुका मुलभुत सोयी-सुविधापासून वंचित आहे. तालुक्याच्या विकासासाठी शासन स्तरावरून होणारे प्रयत्न अपुरे असल्याने महत्त्वाचे प्रश्न रेंगाळले जात आहे. त्यामुळे विकासकामाला खीळ बसली आहे. जिवती तालुका निर्मिती होऊन ...
सन २०१२-१३ मध्ये दिर्भ संघन सिंचन विकास कार्यक्रमातून कोल्हापुरी बंधारे आणि मामा तलाव दुरूस्तीची कामे झाली होती. ही कामे अर्धवट असल्याने शासनाचा निधी परत गेला. मात्र, जानेवारीत सत्ताबदल झाल्यानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कंत्राटदारावरील प्रेमाची परतफ ...
वेकोलिच्या खुल्या खाणीत उत्पादन झालेल्या कोळशाचे मोठे दगड क्रेशर मशीनद्वारे बारिक करीत असताना मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे. परिसरात वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने माजरीकरांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. दरम्यान, पीडित नगरिकांन ...
कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत ...
शाळा व महाविद्यालये बंद असल्याने अनेक खासगी शाळांच्या शिक्षकांच्या पगारात कपात करण्यात आली आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून वर्ग सुरु असल्याने शाळांचे खर्च कमी झाले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांनी या शालेय वर्षात शुल्क न वाढविण्याचा निर्णय जरी घेतला तरी ...
पोंभुर्णा तालुक्यात मागील वर्षी अनेकांनी कापसाची लागवड केली होती. उत्पन्न झालेला कापूस वणीच्या जिनिंगमध्ये विकला. परंतु, अनेक शेतकऱ्यांना विक्रीचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. शेतकऱ्यांनी याबाबत क्षेत्र अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, शासनाकडुन निधी ...
मागील काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तळोधी (बा.) येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. आणि अतिरिक्त तहसीलदार म्हणून राजपूत यांची नेमणूक करण्यात आली. मात्र अवघ्या सहा महिन्यात त्यांची बदली झाली. या कार्यालयात परिसरातील जवळपास ४० गाव ...