येथील पवित्र दीक्षाभूमी परिसरातून दुपारी १ वाजता ओबीसींच्या या विशाल मोर्चाला सुरूवात झाली. तत्पूर्वी सकाळी १० वाजतापासून चंद्रपुरात बाहेर गावावरून ओबीसी बांधवांची वाहने येऊ लागली. संबंधित पार्किगस्थळी वाहने थांबवून ओबीसी बांधव हातात पिवळे झेंडे घेत ...
मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार नागभीड यांच्याकडे एकूण १९ प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. यात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नागभीड शाखेतील एक, तळोधी शाखेत १०, पाहार्णी दोन, नवेगाव पांडव शाखेत एक तर स्टेट बँक तळोधी शाखेतील पाच प्रकरणांचा यात समावेश ...
काहींनी नियोजनाच्या बैठका घेतल्या. यासंदर्भात ओबीसीसमन्वय समितीने पूर्ण तयारी केली आहे. कोरोना नियमांचे तंतोतंत पालन केले जाणार आहे. मोर्चामध्ये कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी ५०० व्हॉलेंटिअर्सची चमू राहणार आहे, अशी माहिती अॅड. पुरुषोत्तम सातपुते, अ ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ९७७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ९१० झाली आहे. एक हजार ७८० बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४३ हजार ५४७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली ...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेज दीक्षाभूमी चंद्रपूर येथून ६ -६ च्या रांगेत मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा रामनगर, जटपुरा गेट ते जयंत टाॅकीज- गांधी चौकातून डावीकडे वळण घेत सराफा लाईन मार्गे कस्तुरबा चौक येईल. तेथून डावीकडे वळण घेत जटपुरा गेट मार्गे ...
मंगळवारी जिल्ह्यात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात चंद्रपूर शहरातील इंदिरानगर येथील ७२ वर्षीय पुरुष, बालाजी वार्ड येथील ५१ वर्षीय पुरुष, समाधी वार्ड येथील ४२ वर्षीय महिला, बल्लारपूर शहरातील लक्ष्मी नगर वार्ड येथील ६५ वर्षीय महिला, भद्रावती ...
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी चंद्रपुरात संविधान दिनी २६ नोव्हेेंबर रोजी ओबीसी समाजातर्फे विशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी रविवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहामध्ये ओबीसी अधि ...
शाळा सुरू करण्यापूर्वी व सुरू झाल्यानंतर कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात ठेवून आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनाबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच शाळा सुरू कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.त्यानुसार येथील शिक् ...
नोव्हेंबर महिन्याचे २१ दिवस संपले. आठ-दहा दिवसांपूर्वी दोन ते तीन दिवस थंडी पडली. मात्र त्यानंतर थंडीचा पत्ताच नाही. रात्रीच्या वेळेस गारवा अजूनही आलेला नाही. त्यातही वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार बळावत आहे. यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेणे ...
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या एक हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्य ...