शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

वाहनांची थांबलेली चाके गतिमान होताच अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 7:00 AM

Accident Chandrapur News वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

ठळक मुद्देनऊ महिन्यात ४०७ अपघात १८२ जणांचा मृत्यू, २९९ जण जखमी

परिमल डोहणे ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने अपघाताची संख्या रोडावली होती. मात्र वाहनाची चाके सुरळीत होताच पुन्हा अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लॉकडाऊन हटल्यानंतर जिल्हात सुमारे १२२ अपघात झाले आहेत. यामध्ये ५७ जणांचा बळी गेला असून ७१ जण जखमी झाले आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात २३ मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता संपूर्ण वाहतूक बंद होती. परिणामी जिल्ह्यातील अपघात आपोआपच कमी झाले होते. मात्र जुलै महिन्यात शासनाने लॉकडाऊन हटविले, पुन्हा वाहनाची चाके सुरळीत झाली.दुचाकी व चारचाकीधारक वाहतूक नियम पायदळी तुडवत बेफीकीर वाहन पळवू लागले. परिणामी अपघाताच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.

अपघाताची मुख्य कारणेवाहतूक विभागाने वाहन चालवतानाची नियमांवली तयार केली आहे. मात्र अनेकजण वाहन नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालवतात.वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे, रात्रीच्या वेळी वाहन चालवणे, वाहनाची गती जास्त असणे.

वाहतूक विभागाकडून वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी जनजागृती सुरु आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करुन वाहन चालवावे.- हृदयनारायण यादव, वाहतूक निरीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Accidentअपघात