शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीच्या दर्जानंतरही नगरवासीयांची गैरसोय

By admin | Updated: October 7, 2016 01:05 IST

स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष लोटले. प्रथमच निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले

गोंडपिपरी : स्थानिक स्तरावरील ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा प्राप्त होऊन वर्ष लोटले. प्रथमच निवडणूक झाल्यानंतर पदाधिकारी म्हणून विराजमान झालेले लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांचा आजवर आठ महिन्याचा कालावधी लोटूनही शहरातील अनेक प्रभागांमध्ये समस्या ‘जैसे थे’च आहेत. नगरपंचायतीचा दर्जा प्राप्तीनंतरही नागरिकांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आता ऐकावयास मिळत आहे.पावसाळा ऋतूपूर्वीच येथील नगर पंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नाल्यांची सफाई करण्यात आली. मात्र काही अवधीतच सफाई कामगारांना बंद करुन तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी शहरातील अर्धवट सफाई थांबविली. त्यानंतर स्थानिक मानधन तत्वावरील सफाई कामगारांना प्रत्येक प्रभागात सफाईचे काम करण्याचे आदेश देण्यात आले. परंतु कमी कामगार असल्याने व नगरसेवकांचे दबावतंत्र यात काही प्रभागात आजवर नाल्यांची सफाईच करण्यात आली नाही. यानंतर पावसाळा ऋतूत प्रभागांच्या अंतर्गत मार्गावर मुरुम टाकण्यासाठीदेखील नगर पंचायतीने आगेकूच केली. पण नगरसेवकांच्या वारंवार हस्तक्षेपाने व दबावतंत्रामुळे कुठे मुरुम पडला तर कुठे मुरुमाची प्रतीक्षाच नगरवासीयांना करावी लागली.शहराच्या प्रत्येक प्रभागात कच्चे रस्ते असल्याने हे रस्ते आता खड्डेमय झाले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचून पाण्यातून दुर्गंधी येत असते. या प्रकारामुळे बालगोपालांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. अनेक प्रभागाच्या रस्त्यांवरुन पादचारी लोकांनाही धड चालता येत नाही. या होणाऱ्या गैरसोयीबाबत येथील नगरपंचायतीचे युवा पदाधिकारी व मुख्याधिकारी लक्ष देणार काय, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)