शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

सेनापती नसल्याने वृक्षतोडीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: February 13, 2015 01:26 IST

मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या राजुरास्थित उपविभागीय वनाधिकाऱ्याचे पद ५ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या परिसरातील वनसंरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असून ...

राजुरा : मध्य चांदा वनविभागाअंतर्गत येणाऱ्या राजुरास्थित उपविभागीय वनाधिकाऱ्याचे पद ५ महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे या परिसरातील वनसंरक्षण व संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असून वनाधिकाऱ्यांअभावी विविध कामे खोळंबली आहेत.राजुरा येथे कार्यरत उपविभागीय वनाधिकारी यांची पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर येथे अन्य अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. राजुरा उप वनविभाग अतीसंवेदनशील, पहाडी भाग असुन आंध्र प्रदेश सीमेला लागून आहे. त्यामुळे वनाचे संरक्षण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन कर्मचाऱ्यांना आवश्यक आहे. सध्या चंद्रपूर येथील सहाय्यक वनसंरक्षकाकडे येथील पदभार असल्यामुळे ते येथे पुर्णवेळ देत नाही. त्याचा परिणाम वनाचे संरक्षण, संवर्धन, अवैध वृक्षतोड, वन्य प्राण्यांची शिकार, रेतीची अवैध वाहतुक, वन हक्काचे प्रकरणे आदी बाबीवर दुर्लक्ष होत आहे. तर वेळेवर कामे पुर्ण होत नसल्यामुळे अनेक कार्यालयीन कामे प्रलंबीत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. कनिष्ठ वन कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने ते सुद्धा सुस्तावले आहे. याची दखल घेवून वनाधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. याकडे लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करावी. (तालुका प्रतिनिधी)