शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कुऱ्हाडीचे घाव घालून दोन मुलींसह पत्नीला संपविले, घनश्याम नवघडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2024 12:24 IST

शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये आर्थिक परिस्थितीवरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच अंबादासने हे टोकाचे क्रूर पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे.

नागभीड (जि. चंद्रपूर) :  गाढ झोपेत असलेल्या कुटुंबासाठी कुटुंबप्रमुखच काळ ठरला. मुलगा पहाटे घराबाहेर पडताच वडिलांनी कुऱ्हाडीने झोपेत असलेल्या दोन मुली आणि पत्नीवर घाव घालून हत्या केली. नागभीड तालुक्यातील मौशी गावातील ही घटना आहे. पोलिसांनी आरोपी अंबादास लक्ष्मण तलमले (४६) याला अटक केली आहे.  

शनिवारी रात्री पती-पत्नीमध्ये आर्थिक परिस्थितीवरून कडाक्याचे भांडण झाले. यातूनच अंबादासने हे टोकाचे क्रूर पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपीची पत्नी अलका अंबादास तलमले (४२), मुलगी प्रणाली अंबादास तलमले (२२) व तेजस्विनी अंबादास तलमले (२०) अशी मृतकांची नावे आहेत. मुलगा अनिकेत (१६) हा पहाटे साडेचारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेल्याने बचावला. पत्नी आणि दोन मुलींची हत्या केल्यानंतर आरोपी अंबादास हा घरीच बसून होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू