शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

चंद्रपुरातील पूररेषा नकाशा बदलवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:55 IST

शहरातील ३० ते ४० टक्के घरे नदीला लागून असलेल्या भागातच वसली आहेत. यापूर्वी केलेल्या हजारो बांधकामांना महानगरपालिकेने परवानगी दिली. ...

शहरातील ३० ते ४० टक्के घरे नदीला लागून असलेल्या भागातच वसली आहेत. यापूर्वी केलेल्या हजारो बांधकामांना महानगरपालिकेने परवानगी दिली. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भूखंड खरेदी करून या जागेवर घर बांधण्याच्या तयारीत आहेत. परंतु, पूररेषा चुकीची ठरविण्यात आल्याने याचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसणार आहे. पूररेषा आखणी करताना २५ ते १०० वर्षांच्या पुराचा इतिहास बघितला जातो. मात्र, शहरातील पूर अहवाल तयार करताना केवळ कागदोपत्री कार्यवाही झाली. प्रत्यक्षात वडगाव प्रभागातील लक्ष्मी नगर तसेच आकाशवाणी परिसरातील विविध ठिकाणी कधी मोठा पूर आला नाही. मात्र, या भागालाही पूरग्रस्त निळ्या रेषेच्या आत टाकण्यात आल्याचे निवेदनातून नमुद केले आहे.