शहरं
Join us  
Trending Stories
1
परभणीचाच नव्हे, जानकरांनी बीड-बारामतीचा निकालही सांगून टाकला; 'असा' आहे अंदाज
2
अमोल किर्तीकरांची निवडणूक बिनविरोध करण्याचा कट होता, पण...; भाजपाचा मोठा दावा
3
Virat Kohli, IPL 2024 Eliminator RCB vs RR: कशी आहे विराट कोहलीची Playoffs मधील कामगिरी; किती शतके, किती अर्धशतके... पाहा आकडेवारी
4
शाहरुख खानची तब्येत बिघडली, अहमदाबाद येथील रुग्णालयात दाखल; नक्की झालं काय?
5
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
6
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम समोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
7
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
8
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
10
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
11
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
12
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
13
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
14
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक
15
"जास्त जागा जिंकूनही ही निवडणूक नसेल मोदींची बेस्ट इनिंग", प्रशांत किशोर यांनी सांगितलं कारण
16
सूर्य कोपला! राजस्थानमध्ये उष्णतेची लाट; जवानानं पापड भाजून दाखवला, नेटकरी गहिवरले
17
पॅनिक होऊ नका, विराटच्या जीवाला नाही धोका! सराव सत्र रद्द करण्यामागचा ग्राऊंड रिपोर्ट 
18
"त्यांना भाजपामध्ये यायचं होतं पण..."; कैलाश विजयवर्गीय यांचा कमलनाथांबाबत मोठा खुलासा
19
माधुरीच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला अभिनेता, हातात असलेल्या सिगरेटचंही नव्हतं भान अन्...
20
महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

आधी क्वारंटाईन हो, मग घरात घेते... शेकडो किलोमीटर चालून आलेल्या मुलाला आईने नाकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2020 6:31 PM

कोरोनाने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात नाकारलं.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाची खळगी भरण्याकरिता वणवण भटकणारा जीव संकटात सापडलाय. ग्रामीण भागात कामाची कमतरता असल्याने कामाच्या शोधात औरंगाबाद येथे गेलेल्या एका परिवाराची व्यथा. औरंगाबादमध्ये कोरोनाचा वाढलेला. प्रादुर्भाव पाहता लागलेली गावाची ओढ, राहवली नाही. अखेर गोंडपिपरी तालुक्यातील तारसा या स्वगावी काल दि.13 रोजी तो परत आला. परत आल्यावर त्याला झालेलं दु:ख तो आयुष्यात कधीच विसरणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.कोरोनाने अख्या जगात कहर केला आहे. हजार किलोमीटरवरुन आलेल्या पोटच्या गोळ्याला आईने घरात नाकारलं. गावकऱ्यांनीसुद्धा त्याचा तिरस्कार केला. पिण्यासाठी कुणी पाणीही देत नव्हते. स्वत: आपल्या परिवारासह विलगीकरणात राहायला तयार असताना त्याला शाळा उघडून देण्यासाठी ग्रामपंचायतीने नकार दिला. आपल्या छोट्याश्या मुलीला घेऊन तब्बल तीन तास लखलखत्या उन्हात त्याला ताटकळत उभ राहावं लागलं. पिण्यासाठी पाणी नाही. भुकेने व्याकुळ अशी अवस्था होती. अखेर त्याने दोन भिंतीच्या मधे चादर बांधून तात्पुरता निवारा बनविला आणि विसावा घेतला. असे विदारक वास्तव त्याच्या नशिबी आले. तब्बल तीन तासानंतर गोंडपिपरी ठाणेदाराच्या मध्यस्तीने त्याला राहण्यासाठी शाळा मिळाली. अखेर आईची माया ही वेगळीच. काही वेळाने आईनेच जेवणाचा डबा बनवून आणून दिला. आणि त्यांच्या पोटाला आधार मिळाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस