शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

गडचांदुरात शेतकरी, कामगारांचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:36 IST

राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे.

ठळक मुद्देनरेश पुगलिया : प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र लढा उभारण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : राज्यात शेतकरी आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कामगारांच्या सुद्धा ज्वलंत समस्या असून शेकडो कामगारांना कामावरून काढून टाकले जात असल्याने बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकरी व कामगारांनी एकत्र येऊन न्याय हक्कासाठी लढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कामगार नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केले.गडचांदूर येथील राजीव गांधी (पेट्रोल पंप) चौकात शेतकरी व कामगारांच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी विदर्भ किसान मजदूर काँग्रेस तर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ते बोलत होते. याप्रसंगी काँग्रेसचे गजानन गावंडे, गोदरू पाटील जुमनाके, अविनाश जाधव, विनोद अहिरकर, शिवचंद्र काळे, नासीर खान, अ‍ॅड. मेघा भाले, तारासिंग कलशी, देवेंद्र गहलोत, प्रवीण पडवेकर, अ‍ॅड. अरुण धोटे, हंसराज चौधरी, विजय ठाकुरवार, सागर ठाकुरवार, अशोक नागापुरे, वहाब भाई, सरपंच विठ्ठल टोंगे, उपसरपंच अनिल गिरीले आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शासनाच्या शेतकरी व कामगार धोरणावर टिका केला. सध्याचे मोदी व फडणवीस सरकार शेतकरी व कामगार तसेच सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप नरेश पुगलिया यांनी पत्रकार परिषदेत केला.चंद्रपूर जिल्ह्यात बारामाही नद्या असताना सिंचनाच्या दृष्टीने बंधारे नाही, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन कामगार नेते साईनाथ बुचे यांनी केले. आभार अजय मानवटकर यांनी मानले. याप्रसंगी जिवती, कोरपना, राजुरा तालुक्यातील शेतकरी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.