शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

पर्यावरणाचे जतन आणि प्रदूषणावर नियंत्रण कायद्याचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: August 31, 2014 23:42 IST

राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामविकास योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला ३ वर्षे उलटली. मात्र योजना ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेली नाही.

माजरी : राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्य पर्यावरण संतुलित समृध्द ग्रामविकास योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेला ३ वर्षे उलटली. मात्र योजना ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचलेली नाही. त्यामुळे या योजनेचा बट्याबोळ झाला आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना होवून ५३ वर्ष झाली. उशिरा का होईना सरकारला जाग आली. पर्यावरणाचा समतोल राखूण गावांचा शाश्वत विकास व्हावा हा पर्यावरण संतुलन समृध्द ग्राम योजनेचा केंद्रबिंदु आहे. यामध्ये पर्यावरणाला घातक नसतील, असे घटक वापरून विकासाचे बिज रूजविले जातील आणि ग्रामीण भागाचे स्वरूप मुळापासूनच बदलण्याची क्षमता असणारी ही अभिनव योजना आहे, असे पर्यावरण विभागाने तीन वर्षापूर्वी म्हटले होते.मात्र, तीन वर्षापासून ही योजना कुठे, कशी राबविली, जिल्ह्यातील ग्रामस्थांना खरोखरच लाभ मिळाला काय, या प्रश्नांचे अद्यापही प्रशासनाकडे नाही. राज्याच्या ग्राम विकास विभागामार्फतीने या योजनेच्या माध्यमातून समृध्द गाव आणि संपन्न ग्रामस्थ बनविण्याची संकल्पना आहे. संबंधित विभागाचे अधिकारी लोकप्रतिनिधी आणि ग्रामीण राजकीय पुढारी-नेते यांची इच्छाशक्ती यापुढे किती उपयोगात आणेल, ही येणारी वेळच सांगु शकेल.या योजनेत पुढच्या पिढीचा विचार करून जागतीक वाढत्या तापमानाला सामोरे जाण्याची किंवा ते प्रश्न गावस्तरावरच सोडविण्याची क्षमता विकसीत करणाऱ्या उद्देशाने योजना कार्यान्वित करण्यात आली. शुद्ध पिण्याचे पाणी, पाण्याचा पुर्नवापर, पुर्नभरणा या संदर्भात ग्रामीण क्षेत्रात फारसा विचार होताना दिसून येत नाही. (वार्ताहर)