शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाणी वर्धा नदीत

By admin | Updated: March 22, 2015 00:04 IST

येथील वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता वर्धा नदीत सोडले जात आहे.

घुग्घुस : येथील वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतील प्रदूषित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता वर्धा नदीत सोडले जात आहे. याशिवाय वणी - घुग्घुस मार्गावरून दिवसरात्र होणाऱ्या वाहतुकीतून उडणारी धूळ पाण्यावर साचत असल्याने पाण्यावर दूषित लेअर दिसून येत आहे. विशेष म्हणजे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पाहणीत हे वास्तव आढळून आले आणि त्यावर तात्काळ उपाययोजना करावी, असे पत्र वेकोलि व्यवस्थापनाला देण्यात आले. मात्र या पत्राकडे वेकोलि सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. ही गंभीर बाब माहितीच्या अधिकारातून उघडकीस आली आहे.घुग्घुस खुल्या कोळसा खाणीतून आॅईल मिश्रीत पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता नाल्याद्वारे सरळ वर्धा नदीत सोडले जात आहे. हा प्रकार मागील अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. खाणीतील दूषित पाणी बाहेर सोडण्यापूर्वी विशिष्ठ संयंत्राद्वारे या पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध करणे बंधनकारक आहे. तसे संयंत्रही वेकोलिकडे आहे. पण हे संयंत्र अनेक वर्षांपासून नादुरुस्त आहे. ही बाब काही महिन्यांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीतही आढळून आली होती. नदीचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने वेकोलिच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण थांबविण्याकरिता उपाययोजना का करण्यात येत नाही, या आशयाची शोकाज नोटीसही बजावली. मात्र वकोलिने कोणतीही उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. नायगाव कोळसा खाणीचे दूषित पाणीही वर्धा नदीत सोडणे सुरू आहे. (वार्ताहर)