शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

बल्लारपूर शहराला स्मार्ट करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:24 PM

औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे.

ठळक मुद्देचंदनसिंह चंदेल : पालकमंत्र्यांचे शहरासाठी भरीव योगदान

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : औद्योगिकीकरणामुळे बल्लारपूर शहराला जागतिक ओळख मिळाली आहे. विकासातही शहर स्मार्ट होण्यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे भरीव योगदान मिळत आहे. उपलब्ध निधीतून अंतर्गत रस्ते, दलित वस्ती सुधारणा, स्वच्छ भारत अभियान व अन्य प्राप्त निधीच्या माध्यमातून बल्लारपूर शहराला विकासात स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे प्रतिपादन वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांनी केले.बल्लारपूर शहरात नगरोत्थान योजना, जिल्हास्तर योजना, अग्निशमन अभियान, नागरी दलित वस्ती योजना कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी चंदनसिंह चंदेल बोलत होते. दरम्यान ज्या प्रभागात कामाचा शुभारंभ करण्यात आला, तेथील जेष्ठ नागरिकांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, उपाध्यक्ष मीना चौधरी, काशिनाथ सिंह, वैशाली जोशी, सभापती जयश्री मोहुर्ले, पुनम मोडक, नगरसेवक आशा संगीडवार, सारिका कनकम, स्वामी रायबरम, कांता ढोके, विकास दुपारे यांची उपस्थिती होती.यावेळी चंदेल म्हणाले, राजकीय जीवनाच्या वाटचालीत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासात्मक दृष्टीकोन बाळगला आहे. यामुळेच शहराच्या विकासात गती आली आहे. जिल्ह्यातील दुसºया क्रमांकाचे शहर स्मार्ट होण्याकडे वाटचाल करीत आहे. सबका साथ, सबका विकास, हेच ध्येय त्यांनी जोपासले आहे. आगामी काळात बल्लारपूर शहराचा अंतर्गत चेहरा मोहरा बदललेला दिसणार, असे सांगितले.