शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

जिल्ह्यातील नागरिकांसह, पशु-पक्ष्यांनाही उन्हाच्या दाहकतेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:08 AM

दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानही ४५ ते ४७ अंश सेल्सीअसवर गेले आहे. त्यामुळे सर्वांनाच या वाढत्या उन्हाचा फटका बसत आहे. नागरिकांसह पशुपक्षांच्याही दिनचर्येवर यामुळे परिणाम पडला आहे. विशेष म्हणजे, दिवसभर पक्षी नजरेतही दिसत नाही.रोज दिवसभर नजरेस पडणारे पक्षी सध्या उन्हाच्या तीव्रतेपासून स्वत:चा बचाव करीत आहे. दुपारच्या सुमारास रस्त्यावर वाहनांचा शुकशुकाट असतो. अलिकडे बदललेल्या तापनामाचा फटका शहराबरोबर ग्रामीण भागावरही पडला आहे.यापूर्वी ग्रामीण भागात भरपूर झाडे-झुडपे बघायला मिळत होते. परंतु, अलिकडे या सर्व बाबी नष्ट होताना दिसत आहेत. शासनाच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागाचेही चित्र पालटले आहे. गावातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते, घरांमध्ये झाडाझुडपांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातही तापमानाने उच्चांक गाठला आहे.ग्रामीण भागात शेतकरी व मजुरवर्ग मोठ्या प्रमाणता आहे. हे दोन्ही वर्ग श्रमिक आहेत. या दोन्ही वगार्तील लोकांचा चरितार्थ चालविण्यासाठी उन, वारा, पाऊस झेलून काम केल्याशिवायच गत्यंतर नाही. मोठमोठ्या इमारती झोपडी व झाडांच्या आडोशाला घरटी बांधून राहणाऱ्या पक्ष्यांना आपले अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.दिवसभर घराच्या किंवा मानवी वस्तीत उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेक पक्षी नजरेस पडत नाहीत. नागरिकांचा निसर्गात वाढता हस्तक्षेप व त्यामुळे निर्माण झालेल्या तापमानात वाढ याचाच हा दुष्परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे.निसगार्चा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घरट्यांचे अस्तित्व महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक उन्हाळ्यात वाढत जाणारे तापमान पक्ष्यांसाठी घातक आहे.वाढत जाणाºया उन्हापासून बचाव करण्यासाठी बºयाच पक्ष्यांनी झाडे, झुडपे, घरे, इमारतीमध्ये आश्रय घेतला असून या पक्ष्यांना पिण्याचे पाणी सहज उपलब्ध व्हावे म्हणून पक्षीप्रेमी पक्ष्यांसाठी सहानुभमी दर्शवित असले तरी वाढत्या उन्हामुळे पक्षी मिळेल त्या ठिकाणी स्थलांतरित होत असून उन्हापासून बचाव करीत आहे. वाढत्या उन्हाचाही पक्षांवर मोठा फरक जाणवू लागला आहे.