शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

संग्रामपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 5:24 PM

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते.

संग्रामपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी येथिल तहसील कार्यालयावर संताप मोर्चा काढला. या मोर्चामध्ये  शेकडोच्या संख्येने शेतकरी जनावरा सह सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर फडणवीस सरकार फेल ठरल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी आंदोलन करण्यात आले. सरकार विरुद्ध घोषणाबाजी करत मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण न केल्यास 26 जानेवारी रोजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिले. शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रूपये नुकसान भरपाई दया, जनावरांना चारा दया, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दया, सरसकट कर्जमाफी देवून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्यासांठी असंख्य शेतकरी या संताप मोर्चा सहभागी झाले होते जिल्हयात दुष्काळ जाहीर केला मात्र, दुष्काळाच्या उपाय योजना अदयाप लागू केल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उबंरठयावर आहे. यापूर्वी  वेळोवेळी शांततेच्या मार्गाने शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केलीत, या शांततेच्या आंदोलनाची भाषा सरकारला कळत नसेल तर यापूढे येत्या २६ जानेवारी नंतर कोणत्याही क्षणी तालुक्यातील शेतकरी नक्षलवादयांच्या रूपात समोर येतील व त्याचे होणारे परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा डिक्कर यांनी दिला. निवेदन देतेवेळी स्वाभिमानीचे विधानसभा संपर्क प्रमुख मोहन पाटील, तालुका अध्यक्ष उज्वल चोपडे, अनंता मानकर, योगेश मुरूख, नंदकिशोर बोडखे, सुनिल अस्वार, विलास तराळे, योगेश वखारे, अशिष नांदोकार, गजानन आमझरे, राजू उगळकार, गोकुळ गावंडे,सागर खानझोडे, पांडूरंग भिसे, हरीदास आमझरे हे उपस्थित होते.

 

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाSangrampurसंग्रामपूर