लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : नांदुरा तालुक्यातील तांदूळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावाशेजारी असलेल्या चंद्रज्योती या झाडाच्या बिया खाल्ल्याने १५ ऑगस्ट रोजी विषबाधा झाली. या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारार ...
बुलडाणा : राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहिजे. बळीराजाच्या कल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याही संकटामध्ये शासन शेतकर्यांना वार्यावर सोडणार नाही, ...
अमडापूर : चिखली तालुक्यातील अमडापूर ग्रा.पं. १७ सदस्यांची असून, या सदस्यांना प्रत्येक वार्डातील लोक गावाच्या विकासासाठी निवडून देत असतात; परंतु या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असलेले अर्जुन नेमाडे यांच्या १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या काही विषयांवर ठपका ठेव ...
बुलडाणा : भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे मूळ हे ग्रामीण भागात आहे. त्यामुळे ग्राम संस्कृती जाणून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील सण, उत्सव जवळून पाहण्यासाठी एक ब्रिटिश दाम्पत्य महिनाभरासाठी महाराष्ट्रात आले आहे. या ब्रिटिश दाम्पत्याने १३ ऑगस्ट रोजी बुलडा ...
बुलडाणा : मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २0१७-१८ या शैक्षणिक वर्षात मट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेची नवीन संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. सदर संकेतस्थळ ३ ऑगस्टपासून सुरू झालेले असून, ३१ ऑगस्टपर्यंत अ ...
मेहकर : स्थानिक राजश्री प्राथमिक शाळेत १६ ऑगस्ट रोजी पुस्तकांची आणि ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, अशा आगळ्यावेगळ्या संदेशात्मक पद्धतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. पुस्तकांची ही दहीहंडी सर्वांचे आकर्षण ठरली. ...
बुलडाणा - बुधवारी सकाळी मजुरीसाठी अॅपे रिक्षातून जाणाऱ्या मजुरांच्या रिक्षाला भरधाव वेगात आलेल्या ट्रकनं धडक दिली. या अपघातात रिक्षामधील चार मजुर प्रवाशांचा मृत्यु झाला असून इतर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. बुलडाणा येथील ईक्बाल चौक परिसर ...
बुलडाणा : राज्याच्या संपन्नतेमध्ये शेती क्षेत्राचा वाटा बहुमोल आहे.त्यामुळे राज्यातील शेतकरी सुखी व समाधानी असायला पाहीजे. बळीराजाच्याकल्याणासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कुठल्याहीसंकटामध्ये शासन शेतकºयांना वाºयावर सोडणार नाही, अशी ...
बुलडाणा : स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करून शेतकर्यांना उत्पादन मालावर हमी भाव देण्यात येईल, असे आश्वासन देऊन सत्ता प्राप्त केली. आता मात्र शेतकर्यांना हमी भाव देणे अशक्य असल्याचे म्हणणारे एनडीएचे पंत प्रधान नरेंद्र मोदी खोटारटे आहेत, असा आरोप ...
खामगाव : शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...