बुलडाणा : कीटकनाशकांमुळे शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर शासन हादरले आहे. त्यामुळे आता फवारणी करताना तंत्रज्ञानाची कास करण्याचे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. याकरिता विविध उपाययोजनाही सूचविण्यात आल्या आहेत. ...
साखरखेर्डा : साखरखेर्डा परिसरात गेल्या चार महिन्यात पावसाने ५० टक्केही हजेरी लावली नाही. पावसाळा कधी सुरु झाला आणि केव्हा संपला यातच चार महिने निघून गेली. एकदाही दमदार पाऊस न पडल्याने नदी, नाले खळाखळी नाही. त्यामुळे दुष्काळाचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ...
बुलडाणा: जिल्ह्यात २७९ ग्रामपंचायतच्या निवडणुकांसाठी ७ ऑक्टोबर रोजी मतदान होत आहे. त्यामध्ये २५७ सरपंच पदासाठी तर १ हजार ५४२ ग्रामपंचायत सदस्यांसाठी ३ लाख ६२ हजार ६८६ मतदार प्रत्यक्ष मतदान करणार आहेत. ...
बुलडाणा: वेतनाअभावी गत सहा महिन्यांपासून जिल्ह्यातील जवळपास दीड हजार ग्रामपंचायत कर्मचार्यांची उपासमार सुरू होती. याबाबत गुरुवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद उपमुकाअ यांनी ग्रामपंचायत कर्मचार्यांना दिवाळी ...
बुलडाणा: चिखली येथील राऊतवाडी या अधिकृत बस थांब्यावर हात देऊनही एसटी न थांबविल्याप्रकरणी केलेल्या तक्रारीवरून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशान्वये विभागीय कार्यालयाने बुलडाणा आगाराचे चार कर्मचारी निलंबित केल्याची कारवाई ६ ऑक्टोबर रोजी के ...
बुलडाणा : जिल्हय़ातील सर्व पाणी पुरवठा योजनांचे ऑडिट करून त्यामध्ये दोषी आढळणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश अमरावती विभागीय आयुक्त पीयूष सिंग यांनी गुरुवारी दिले. जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माजी म ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमडापूर : येथील माणिक चौकात बोलेरो मालवाहक या गाडीला पकडून गाडीसह साडे सहा लाखाचा गुटखा जप्त करण्यात आल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी घडली.चिखली तालुक्यातील अमडापूर गावांतील माणिक चौकात मोठय़ा प्रमाणात बोलेरो गाडीमध्ये गुटखा येत अस ...
बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा, मोसंबी, केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजन ...
चिखली : फसव्या घोषणांच्या जोरावर सत्तेत आलेले हे सरकार कृतीत शून्य असून, त्यांनी केलेल्या एकाही घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. तीच गत कर्जमाफीचीसुद्धा असून, ही कर्जमाफी म्हणजे लबाडाचे आमंत्रण असल्याचा आरोप माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिं ...