मेहकर: सर्व सणांमध्ये दिवाळी हा सण सर्वात महत्त्वाचा मानला जातो. अनेक गोरगरीब कुटुंबसुद्धा हा सण मोठय़ा उत्साहाने साजरा करतात; मात्र यावर्षी ऐन दिवाळी सणाला जिल्ह्यातील हजारो गोरगरीब रेशनच्या अन्नधान्यापासून वंचित राहिले आहेत. ...
वरवट बकाल: मोबाइल टॉवरचे काम करण्यासाठी आलेल्या हिंगोली जिल्हय़ातील मजुराने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना वरवट बकाल शिवारात २२ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. ...
मेहकर: महाराष्ट्राचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर हे शेतकरी संवाद कार्यक्रमासाठी बेलगाव येथे जात असताना बेलगाव येथील महामार्गात जमिनी जाणार्या शेतकर्यांनी एक प्रकल्प एक दर द्यावा, अन्यथा समृद्धी महामार्ग रद्द करावा, यासाठी रस्त्यात उभे राहून घोषणाबा ...
सिंदखेडराजा: एका दाण्याचे हजार दाणे देणरा शेतीचा व्यवसाय असतानाही तो आज तोट्यात आहे. त्यामुळे यामध्ये येण्यास आज कोणी तयार नाही. कारण सरकारचे धोरण हेच खरे शेतकर्यांचे आत्महत्याचे कारण आहे, असे प्रतिपादन शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले यांनी २0 ऑक्टोबर र ...
लोणार: दीपावलीच्या सुटीचा फायदा घेत अनेक पर्यटकांनी लोणार सरोवर येथे गर्दी करीत आहेत. सरोवराबरोबरच येथील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी लोणार येथे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. ...
खामगाव : दिवाळी आटोपताच शेतकर्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरु केली असून शेतमशागतीची कामे जोमात सुरु झाल्याचे दिसून येते. खरीप हंगामात पावसाने दगा दिला. त्यातच शेतमालाला योग्य भाव सुध्दा मिळाला नाही. त्यामुळे शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडली होती. आत ...
जळगाव जामोद : तालुक्यात सरासरी पाऊस ६८३ मि.मी. अपेक्षित आहे. एवढा पाऊस झाला म्हणजे तालुक्यात पुरेसा पाऊस झाला अशी महसूल विभागाच्या लेखी नोंद घेतली जाते. मात्र यंदा परतीच्या पावसानंतर जळगाव तालुक्याची सरासरी पावसाची नोंद ६६२ मि.मी. झाली असून अपेक्षित ...
जळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान् ...
धामणगाव बढे : वंचित, दलित आणि मागासवर्गीय हे शब्द सत्ते पर्यंत पोहचण्याचे साधन बनले. परंतु सत्ता मिळाली की वंचित हे कायम वंचित राहतात. परंतु दलित, वंचित व मागास समाजाच्या जिवनात देखील काही क्षण आनंदाचे यावे यासाठी सिंदखेडच्या सरपंच विमल कदम यांनी ...