शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवसांपासून कोलद गाव अंधारात!

By admin | Updated: June 8, 2017 02:29 IST

संग्रामपूर : तालुक्यातील कोलद येथील ६३ के.व्ही. ची डीपी गेल्या आठ दिवसांपासून जळालेली असल्यामुळे १० दिवसांपासून कोलद गाव हे अंधारातच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : तालुक्यातील कोलद येथील ६३ के.व्ही. ची डीपी गेल्या आठ दिवसांपासून जळालेली असल्यामुळे १० दिवसांपासून कोलद गाव हे अंधारातच आहे; मात्र १० दिवस उलटूनही महावितरण कार्यालय संग्रामपूरकडून या गावात नवीन डीपी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.कोलद येथील महावितरण कंपनीची डीपी गत दहा दिवसांपासून बिघाड होऊन जळालेली आहे. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामे करताना अडचणी निर्माण होत आहेत. गावातील नागरिकांना रात्र-रात्र भर लाईट गुल असल्यामुळे जागरण करावे लागत आहे, तर गावातील वृद्ध तसेच लहान मुलांनासुद्धा उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घरातील कूलर, पंखे बंद पडलेले आहेत. त्यामुळे लहानापासून मोठ्यांपर्यंत व आजारी नागरिकांना घराच्या बाहेर झोपावे लागत आहे. गावातील विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे १० दिवसांपासून नळाचे पाणीही बंद आहे, तसेच गावातील पीठगिरण्या बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना दळण दळून आणण्यासाठी ५ ते ६ किलोमीटर दुसऱ्या गावामध्ये पीठगिरणीवर जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. १० दिवस उलटूनही महावितरण कार्यालयाकडून नवीन डीपी बसविण्यात आलेली नसल्यामुळे नागरिक रोष व्यक्त करीत आहेत, तरी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे.गत दहा दिवसांपासून गावातील डीपी जळालेली असल्यामुळे व बिघाड झालेला असल्यामुळे गाव दहा दिवसांपासून अंधारातच आहे; मात्र महावितरण कंपनीकडून त्याची कुठलीही दखल घेतल्या जात नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.- गोपाल सोनोने, सरपंच, कोलद.