शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे बंद पडून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्यासह प्रामुख्याने बेरोजगारांच्या हाताला काम ...

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्थव्यवस्थेची सर्व क्षेत्रे बंद पडून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. यातून मार्ग काढण्यासह प्रामुख्याने बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल शेतीला उत्तम दिवस कसे येतील यावर या अर्थसंकल्पात प्रामुख्याने भर दिला गेला आहे. ही बाब समाधानकारक आहे. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता आज सादर झालेला अर्थसंकल्प ठीक आहे, असे म्हणावे लागेल, अशा शब्दात माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी अर्थसंकल्पाबाबत भाष्य केले आहे.

शेतकरी हिताचा अर्थसंकल्प : आ. श्वेता महाले

चिखली : शेतकऱ्यांना उत्पादन मूल्याच्या दीडपट भाव देण्याचे आश्वासन या अर्थसंकल्पात दिले आहे. सोबतच गहू, भात, डाळी यांच्या खरेदीसाठी काँग्रेस सरकारच्या तुलनेत दुप्पट निधीची तरतूद तर केलीच आहे. त्याच वेळी पीक कजार्साठी तब्बल १६.५० लाख कोटींची तरतूद करून शेतकरी हितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कटिबद्ध आहेत, हा संदेश या अर्थसंकल्पात दिला असून हा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात जास्त शेतकरी हिताचा अर्थसंकल्प असल्याचे मत आमदार श्वेता महाले यांनी व्यक्त केले आहे.

सर्वांचे अर्थकारण ‘ऑफलाईन’ करणारा बजेट’ : राहुल बोंद्रे

चिखली : कोविड - १९ मुळे ढासळलेली अर्थव्यवस्थेला उभारी मिळण्यासाठी आम जनतेच्या शिखात पैसा जाऊन बजेटला सावरण्याचे काम व्हायला हवे होते. मात्र, आम जनतेच्या खिशातून पैसा काढून तो मोठ्या उद्योगपतींच्या घशात घालण्यासाठी आम जनतेच्या तोंडाला पाने पुसणारा आणि सर्वांचेचे बजेट ‘ऑफलाईन’ करणारे हे ‘ऑनलाईन’ बजेट असल्याची घणाघाती टीका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केली आहे.