शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 2:11 PM

सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने ही रक्कम जमा होईल की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अद्यापपर्यंत केवळ ४ हजार रूपयेच जमा झाले असून तिसºया हप्त्याची शेतकऱ्यांना अद्यापही प्रतीक्षाच आहे.विशेष करून जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी मंडळातील शेकडो शेतकºयांना अद्याप या योजनेची प्रतिक्षाच असल्याचे चित्र आहे. कर्मचाºयांच्या वेळकाढू धोरणाचा फटका शेतकºयांना बसतो आहे. शेतकºयांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरु केली.या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी शेतकºयाला दरवर्षी सहा हजार रुपयांचे अनुदान तीन टप्प्यात दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात हजारो शेतकºयांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र जळगाव जामोद तालुक्यातील वडशिंगी मंडळातील शेकडो शेतकरी अद्याप या योजनेमार्फत मिळणाºया निधीच्या तिसºया हप्त्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे.दोन हेक्टर पेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या शेतकºयांची माहिती संग्रहीत करण्याचे फेब्रुवारी महिन्यात करण्यात आले. शेतकºयांनी आवश्यक ती कागदपत्रे तलाठ्याकडे जमा केली. यानंतर बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर अनेक शेतकºयांच्या बँक खात्यात दोन टप्प्यातील ४ हजार रूपये रक्कम जमा करण्यात आली आहे. मात्र तिसºया टप्प्यातील २ हजार रूपये रक्कम अद्याप जमा झालेली नाही. सध्या निवडणुकीचे वातावरण असल्याने ही रक्कम जमा होईल की नाही, याबाबत सांगणे अवघड आहे. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने पेरणी कशी करावी, हा प्रश्न आहे. या परिस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील रक्कम मिळाल्यास शेतकºयांना मोठा आधार होणार आहे. परंतु अद्याप ही रक्कम मिळालेली नाही.- भागवत ठाकरेशेतकरी, कुरणगाड खुर्द ता. जळगाव जामोद.

टॅग्स :khamgaonखामगावPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी