काल राज्यसभेत सर्वच सदस्यांनी नायडू यांचे अभिनंदन करत कौतुक केले. नायडू यांनीही "इफ यू कोऑपरेट देन आय कॅन ऑपरेट " असं म्हणत आपल्या जोडाक्षर, यमक वापरण्याच्या सवयीनुसार सर्वांना हसतखेळत सूचनाही केली.
...
२0१६-१७ या वित्त वर्षासाठी रिझर्व्ह बँकेकडून भारत सरकारला केवळ ३0,६५९ कोटी रुपयांचा लाभांश दिला जाणार आहे. गेल्या वर्षी रिझर्व्ह बँकेने ६५,८७६ कोटी रुपयांचा लाभांश दिला होता.
...
मुंबईत परवा निघालेला मराठा क्रांती मोर्चा त्याच्या आयोजकांनाही चकीत करील एवढा मोठा होता. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठ्यांनी महाराष्ट्रात आजवर काढलेले सारेच मोर्चे असे अचंबित करणारे होते. कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता वा कोणत्याही ज्ञात पुढाऱ्या
...
- सुरेश भटेवरा
(राजकीय संपादक, लोकमत)
भारताच्या राजकीय इतिहासात काही घटना अशा असतात की कायमसाठी त्या मनावर कोरल्या जातात. मंगळवारच्या मध्यरात्रीपासून बुधवारच्या पहाटेपर्यंत राजकीय नाटकाचा जो तमाशा दिल्ली आणि गुजरातच्या गांधीनगरात घडला, तो यापेक्षा वे
...
बाह्य शत्रू हल्ला करून सारं उद्ध्वस्त करून टाकतात. माणसाचे मोठे शत्रू कोण? शत्रूंचे प्रकार कोणते? एकंदर शत्रू प्रकरण त्रासदायक आणि तापदायक! माणसाचे मोठे शत्रू सहा! हे ‘षड्रिपू’ बलवान असतात. छुपे हल्ले करण्यात हे तरबेज! मद, मोह, लोभ, काम, क्रोध, मत्सर
...
निकालांचे ग्रहण सुटेनासे झाल्यानंतर अखेर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. ही कारवाई आहे, की कारवाईचे संकेत हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही़ देशमुख यांना रजा दिल्याने निकाल लवकर लागतील, याची मात
...
इराकमध्ये इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सिरियाचा (इसिस) बालेकिल्ला समजल्या जाणाºया मोसुल शहरावर इराकी सेनेने कब्जा केल्यानंतर दहशतवादी शक्तींना मोठा हादरा बसला असला तरी याचा अर्थ इराकने अथवा जगाने दहशतवाद किंवा इसिसविरोधात निर्णायक विजय प्राप्त केला
...
सरदार सरोवर प्रकल्पाचे दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आधी पुनर्वसन, मग धरण या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाकडे कानाडोळा करीत सरकारी अधिकाऱ्यांनी विस्थापितांना वाऱ्यावर सोडले आहे.
...
कर्जमाफीसाठी अनेक अटींच्या चाळण्या आणि पीकविम्यासाठी विशिष्ट तारखेचे बंधन लादून शेतका-यांना नागवले जाते. अशा संकटसमयी तरी नियम आणि अटी कडेला सारून किमानपक्षी पीकविम्यात तरी शासनाने पुढाकार घेऊन शेतक-यांना मदत केली असती तर बरे झाले असते; पण आॅनलाइन आण
...
चले जाव आंदोलनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त संसदेत झालेली मोदी विरुद्ध सोनिया आणि जेटली विरुद्ध आझाद यांची खडाजंगीवजा चर्चा ज्यांनी पाहिली त्यांना काँग्रेस पक्ष, त्यावर आलेली पराजयाची कात टाकून पुन्हा एकवार आक्रमक होऊ लागला असल्याची चिन्हे दिसली
...