मित्र म्हणाला, बरं वाटत नाहीये! म्हटलं काय झालं? म्हणाला, दुखतंय! काय? मी विचारलं म्हणाला मन दुखतंय! अरे वा हे अजबच! म्हणजे मन दुखतंय हे कसं कळलं तुला? आणि त्याची लक्षणं काय? तर म्हणाला, कळत नाही, पण दुखतंय खरं! विचार केला हे काव्यमय आहे, पण हा तर कव
...
राज्य शासन गतिमानतेचा आग्रह धरीत असले तरी विकास कामांविषयी कूर्मगती कायम आहे. त्यासोबतच आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेली विकास कामे आता पूर्ण झाली असली तरी त्याच्या उद्घाटनाविषयीदेखील संकुचित मानसिकता अंगिकारल्याचे दिसत आहे. खान्देशात दोन ठळक उदाहरण
...
पूर्वी असे म्हटले जायचे की, ‘देवीचा रोगी कळवा आणि हजार रुपये मिळवा’; परंतु आता त्यात थोडासा बदल करून ‘बलात्कार झाला नाही असा दिवस कळवा आणि हजार मिळवा’, असे म्हटले तर एकाच दिवशी कितीतरी बक्षिसांची खैरात करण्याची वेळ शासनावर येईल. यावरून देशात बलात्कार
...
आजकाल हॉटेलात जाताना फक्त खाणे हा ट्रेंड केव्हाच मागे पडलाय. खाण्याबरोबर काहीतरी मस्त प्यायला मिळावे, अशीही इच्छा असते आणि तसे एकसोएक ड्रिंक्स आता सर्रास मिळायला लागले आहेत.
...
- विद्या राणे-शराफ
गणेशोत्सव आणि मुंबईचे नाते अतूट आहे. मुंबईतील अनेक प्रसिद्ध गणेशमंडळांच्या नयनरम्य, भव्य-दिव्य देखण्या मूर्ती पाहिल्या की, तोंडापुढे नाव येते, ते या मूर्ती घडविण्याचे काम करणारे सुप्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत विजय खातू यांचे. ज्याने ग
...
विघ्नहर्ता अर्थात गणपतीमूर्तीच्या निर्मितीत सुप्रसिद्ध गणेशनगरी पेणमधील सुमारे २००० गणेश मूर्तिकारांच्या समोर यंदा प्रथमच नव्याने लागू झालेल्या ‘जीएसटी’ करप्रणालीच्या संभ्रमाचे मोठे विघ्न निर्माण झाले आहे.
...
‘मी मरणार कधी?’, ‘लग्न कधी होणार?’, ‘तुमचे दुर्गुण कोणते?’ या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे हल्ली नातेवाईक, मित्रपरिवार फेसबुकला विचारतात. आणि त्याचे उत्तर अगदी अख्ख्या जगाला सांगण्यासाठी ‘शेअरिंग’ करण्यावरही नेटिझन्सचा भर असतो.
...
ही आहे एका वेड्या कवीची शहाणी व्यथा! काव्याचे माहेरघर हृदय... कवीचा सगळा मनोव्यापार तिथूनच चालतो. सतत नवनिर्मितीचा ध्यास त्याला लागलेला असतो. त्यामुळे जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी त्याला त्याच्या कल्पनेचे कोंभ फुटलेले दिसतात. त्याच्या या अशा वागण्याने व्य
...
मराठवाड्यातील दुर्गसंपत्तीविषयी लिहिताना सुरुवात केली ती कंधार, धारूर, उदगीर आणि रामगड-माहूरसारख्या महामहीम दुर्गस्थानांपासून. औरंगाबाद जिल्ह्यातील एखादा किल्ला घ्यावा, असा विचार करून जिल्ह्यात शिरले. अभ्यास करताना लक्षात आले की, दुर्गश्रेष्ठ देवगिरी
...