देवळाली छावनी परिषदेच्या हद्दीतील सेवानिवृत्त लष्करी जवांनाकरिता छावनी प्रशासनाने घरपट्टी माफ करावी, अशी मागणी जोर धरू लागली असून, यासंदर्भातील परिसरातील सेवानिवृत्त जवानांच्या शिष्टमंडळाने कृषिमंत्री दादा भुसे यांना निवेदन दिले आहेत.
...
आठवणींचा एक सोनेरी कोपरा निखळून पडला!! अनंतरावांची आणि माझी गाठ प्रथम पडली ११ मार्च २००० रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात. संगीतकार नौशाद यांचा सत्कार गंगुबाई हनगल यांच्या हस्ते झाला तेव्हा. मध्यंतरात मी नौशादांना भेटून माझ्या संग्रहाबद्दल सांगून घरी ये
...
जुन्या प्रथा-परंपरा जोपासण्यासाठी कोणत्याही सणा-समारंभामध्ये लोक हजारो रुपये सहजपणे उधळतात; पण तेच योग्य कामासाठी निधी द्यायचा म्हटल्यावर लोकांच्या जिवावर येते. अंत्यसंस्काराच्या विधीबाबतही तसाच अनुभव कोल्हापुरात येतो.
...
काळाची पावले ओळखून समाजाने या पद्धतीने बदल करायला हवेत, अशी प्रत्येक नागरिकाची अपेक्षा आहे. त्यातील बदलाचे पहिले पाऊल करवीर तालुक्यातील सडोली खालसा या गावात पडले.
...
जीडीपी वाढीचा दर स्थिर राहिल्याचे समाधान मानताना, निर्मला सीतारामन यांनी या वस्तुस्थितीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे; अन्यथा त्यांचे समाधान फार काळ टिकणार नाही!
...
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात
...
अंगावर शहारे येतात. एकाच जन्मात आपल्याला आईवडील नको असतात, सख्खा भाऊ नको असतो. बहिणीशीही काही देणे-घेणे ठेवायचे नसते आणि ही सगळीच रक्ताच्या नात्याची माणसे कायमच तुमच्या वाट्याला येणार असतील, तर लोकांची काय अवस्था होईल! त्यामुळे निसर्गाने जे चक्र तयार
...