भारत बंद ज्या मुद्यावरून उत्स्फूर्तपणे झाला, तो मुद्दा होता, सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रोसिटी) शिथिल करण्याचा. म्हणजे सरकारी नोकरदारावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाल्यास त्याला तत्काळ अटक न करत
...
कठुआतील चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार झाले. निर्घृण हत्याही. संतापाचा वणवा भडकलाय. मात्र काही या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन संभ्रम निर्माण करण्याचा विखारी डाव खेळतायत.
...
स्थापत्यशिल्प : चकलांबा हे चमत्कारिक नावाचे गाव बीड येथील गेवराईच्या पूर्व दिशेला आहे. गावाच्या विविध दिशांना यादवकालीन व उत्तर यादवकालीन मठ आणि मंदिरे विखुरलेली आहेत. गावाच्या गल्ल्यांमधून फिरताना आपल्याला गावाच्या प्राचीनत्वाची प्रचीती पदोपदी येते
...
अनिवार : यशोधरा तिचा जीवन प्रवास सहजतेने उलगडत होती. कॉलेजपासून ती आणि तिचा ग्रुप वेगवेगळ्या एन.जी.ओ.ना भेट द्यायचे, मदत करायचे. २००३ मधे ‘सावली’ संस्थेला भेट दिली. तेव्हा प्रकर्षाने इथले वेगळेपण जाणवले, ते म्हणजे संस्थेपेक्षा संस्थेतील मुलांना इथे ज
...