-हितेंद्र काळुंखे
जिल्हा परिषदेमध्ये काही मर्जीतील कर्मचारी आणि अधिकाºयांकडून बदली आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. जवळपास वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा काही कर्मचारी हे आपल्या खुर्चीला चिकटून आहेत. बदलीच्या ठिकाणी जाण्यास तयार नसून त्यांच्याव
...
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात करताना उद्योजकाला भांडवल उभारणी या मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागते. आणि म्हणूनच उद्योजकाने भांडवल उभारणीच्या विविध पर्यायांकडे बारकाईने पाहणे हे आग्रही ठरते.
...
वडाळ्यात जमीन खचून झालेल्या दुर्घटनेनंतर लगतच्या गगनचुंबी इमारतींमधील रहिवाशांच्या पायाखालची जमीनच सरकली. यानिमित्ताने पुन्हा मुंबईचा पाया, विकास प्रकल्प, महापालिकेचे कुचकामी धोरण, कायद्याची होणारी पायमल्ली, विकासकांचा मनमानी कारभार; असे अनेक मुद्दे
...
‘मुंबई ही पूर्वी आठ बेटांची नगरी होती. आठ बेटे एकत्र करून समुद्रात भराव टाकून वसाहत स्थापन करण्यात आली होती. वडाळ्यात झालेल्या प्रकारामध्ये मातीचा भराव टाकून मानवी कृती करण्यात आली होती.
...
- देवेंद्र पाठक, धुळे
जिल्ह्यात सध्या विविध क्राईमच्या घटनांसोबतच गौणखनिजची होणारी चोरटी वाहतूक आणि त्याची पोलीस दप्तरी होणारी नोंद ही महसूल आणि पोलिसांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहे़ गौणखनिज ठेका दरवर्षी घेतला जातो़ त्याचे रितसर पैसे देखील मोजले जातात़ अ
...
- मनीष चंद्रात्रे
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रभारी आरोग्य अधिकारी पदाची धूरा जि.प. सीईओ गंगाथरन देवराजन यांनी नुकतीच जि.प. च्या कुष्ठरोग विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. शैलेश पालवेंकडे सोपविली आहे. या विभागाचा गाडा पुढे रेटण्यात डॉ.पालवे यांच्य
...
अकोला : होणार, होणार म्हणून गत काही दिवसांपासून गाजत असलेली प्लास्टिकबंदी अखेर महाराष्ट्रात लागू झाली. ती कितपत यशस्वी होणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देऊ शकेल.
...
संकटाने खचून जाण्यापेक्षा, संकट ही एक वेगळ्या पद्धतीने जीवन जगण्याची संधी समजून जगायला शिकले पाहिजे. मतिमंदत्वाबरोबर मुलांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून पालकांनीही हाच बोध घेऊन त्यांच्यासाठी व स्वत:साठीही जगले पाहिजे, असे मत लेखक डॉ. अनिल अवचट य
...