विनोद : आपले म्हणणे एवढेच असते की व्वा! जायचे तिथे जा, पण उगाच फोटो टाकून लोकांना हैराण करू नका. कधी कधी सोशल मीडियावरील पर्यटनाचे फोटो पाहून असे वाटते की भारत हा पूर्णत: विकसित देश असून, येथील लोक वर्षभर मजा आणि फक्त मजाच करीत असतात.
...
अनिवार : ‘ज्याचं जीवन स्नेहशील सौजन्यानं भरून जातं त्याच्या माणूसपणाची पातळी ओतप्रोत होऊन वाहू लागते आणि त्याच्या निष्ठा सामाजिक होऊ लागतात. माझे-तुझेपणातून बाहेर पडून त्याची प्रत्येक कृती समाजसार्थकी होऊ लागते आणि नेमक्या अशाच व्यक्तीची मी सहचारिणी
...
प्रासंगिक : मी पुन्हा पुन्हा आठवते - अशी कोणती आगळीक झाली माझ्याकडून! माझ्या प्रश्नाने त्याच्या मनात शंका तर पेरली नसेल ना? की वाटली असेल माझ्या मनस्वीपणाची भिती त्याला... माझ्या अति बडबडीने हैराण झाला असेल बिच्चारा नक्कीच! किंवा असंही झालं असेल, माझ
...
वर्तमान : हंगामाच्या सुरुवातीलाच दाटून आलेलं ‘आभाळ’ एकदाचं महिनाभर पांगल की पोटात गोळा येतो. ‘हंगाम’ वांझ निघाला तर... या विचारानेच पोटात धस्सऽऽ होतं. उठता बसता ‘आभाळ’ न्याहाळणाऱ्या माणसाला आभाळाच्या रंग-रूपात बदल दिसला नाही तर; मनात उदास विचारांच का
...
- देवेंद्र पाठक
पोलिसांचा कामातील कठोरपणा आणि तितकाच मृदु स्वभाव अंगिकारल्यास पोलिसांची वचक, त्यांचा धाक निर्माण होऊ शकतो़ त्यासाठी पोलिसांनी पुढे यायला हवे़ असे झाल्यास त्यांना नागरिकांचीही मोठी साथ मिळू शकते़ अनेक लहान मोठ्या स्वरुपातील प्रकरणे असत
...
एवढी वेळ का यावी? आम्ही आमचे भान का हरपून बसतो? कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायचा असतो हे सुद्धा आता आम्हाला नव्याने शिकवावे लागणार आहे काय?
...
शेतमाल पिकत नाही, पिकला तर विकत नाही़ विकला तर हमीभाव मिळत नाही, या दुष्टचक्रात अडकलेला शेतकरी कायम कर्जाच्या फेऱ्यात गुंतून राहतो. परिणामी, आत्महत्यांचे सत्र थांबत नाही़ एकंदर ग्रामीण भागात शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शासनाबद्दल नाराजी आहे.
...
विश्लेषण : विद्यमान सरकारबद्दल महाराष्ट्रात सध्या प्रचंड नाराजी आहे. त्याचा फायदा कोण कसा उठवतो, हे महत्त्वाचे! समोर जात दांडगे आणि धनदांडगे उभे असताना वंचितांचे नेमके काय होईल, हाही मोठा प्रश्न; पण वंचितांचा आवाज सतत दाबत राहण्यापेक्षा त्यांचाही कुण
...
आपल्या घरात असलेल्या गरिबीचे वर्णन करताना गोडसे भटजी लिहितात, दारिद्रयाने तर आम्हाला मालाच घातली होती, दारिद्रय घराच्या मागेपुढे फुगड्या घालत होते. यामुळेच चार पैसे मिळविण्याच्या हेतूने ते बाहेर पडले होते. आई-बाबा, दोन भाऊ, बहिण, पत्नी यांची समजूत क
...
विश्लेषण : १९९४ चा विद्यापीठ कायदा मोडीत काढल्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी नवीन कायदा मंजूर केल्यानंतरच निवडणुका घेण्याची घोषणा २०१५ मध्ये केली. मात्र हा कायदा मंजूर होण्यास २०१६ साल उजाडले. त्यापूर्वीच विद्यापीठात कार्यरत असलेल्या सर्व प्राधिकरणांची मुद
...