प्रासंगिक : २९ जुलै हा जागतिक व्याघ्र दिन. वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो. शाळेच्या पाठ्यपुस्तकातून हे सांगण्यात येते. मराठवाड्यात कधी काळी वाघाचे अस्तित्व असल्याचे दाखले, संदर्भ देण्यात येतात; मात्र दुष्काळ, वेगाने कमी होणाऱ्या जंगला
...
बुकशेल्फ : जी.ए. उगले या पैठण-औरंगाबादचा सच्चा सत्यशोधक या धडाडीच्या सत्यशोधकाने सात-आठ वर्षांपूर्वी संकल्प करून हे कार्य सिद्धीस नेले. सव्वासातशे पानांचा सदर ग्रंथ महाराष्ट्र राज्याच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केला आहे.
...
बळ बोलीचे : चिंब भावनांचे झरे आणि श्रद्धांची ओल गावांच्या स्वभावातून कधीच आटत नाही. म्हणजे परंपरेचे पाणी कसे छान प्रकारे तिथे खळाळते राहते. ‘विधिवतेला’ सामूहिक मान्यता या संस्कृतीमध्ये जणू दिलेली असते. हा सगळा प्रकार ठार अंधश्रद्धेचाही नसतो. उलट जगण्
...
परवा दिल्लीत २५-३० नेपाळी मुलींची तस्करांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी १८ नेपाळी मुलींना राज्य महिला आयोगाच्या चमूने असेच सोडविले होते. राजधानी दिल्ली म्हणजे महिला तस्करीचा हब झाला आहे.
...
ध्यान : ध्यान म्हणजे फक्त डोळे बंद करून बसणे असे नाही तर प्रत्येक कामातच परमेश्वराला पाहणे. आपण फक्त आनंदाने काम करायचे व फळाचा निर्णय परमेश्वराला घेवू द्यायचा.
...
मेक्सिकोच्या सीमेवर कुंपण भिंत उभारण्याच्या मुद्यावरून अमेरिकेत रणकंदन माजले असतानाच, भारतातही आसाममधील राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) वरून जोरदार गदारोळ सुरू झाला आहे.
...
विशेल्षण : असे म्हणतात की, पोलिसांच्या नजरेतून कोणतीच गोष्ट सुटत नाही. मात्र, या शहरात काही गोष्टी पोलिसांच्या नजरेतून सुटत असल्याचे चित्र आहे. बारुदगर नाला येथील अनधिकृत गॅस रिफिलिंग सेंटर हे भरवस्तीमध्ये आहे. ते कोणत्याही शेतात किंवा आडोशाच्या ठिका
...
६० वर्षांनी २०१८च्या रेमन मॅगसेसे पुरस्कारासाठी मनोरुग्ण उपचार आणि पुनर्वसनाचे काम करणारे सेवाव्रती डॉ. भरत वाटवानी यांची झालेली निवड देश आणि रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी आहे.
...
शरीरातील कोणताही अवयव निरुपयोगी होणे, म्हणजे त्या संपूर्ण कुटुंबाचे शारीरिक व भावनिक दृष्टीकोनातून निरुपयोगी होणे असते. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थितीदेखील हलाखीची होऊन जाते.
...