विश्लेषण : केंद्र सरकारने बनविलेल्या शिक्षण हक्क कायद्यानुसार अतिश्रीमंतांच्या समजल्या जाणाऱ्या शाळांपासून ते सर्वसामान्यांची मुले शिकणाऱ्या शाळेत सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. या शाळांमध्ये प्रव
...
राज्यसभेच्या उप सभापतीच्या निवडणुकीस एरवी फार महत्त्व दिल्या जात नाही. यावेळी मात्र ही निवडणूक चांगलीच गाजली. तोंडावर येऊन ठेपलेल्या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका, आतापासूनच वाजायला लागलेले लोकसभा निवडणुकीचे पडघम आणि भारतीय जनता पक्षास सत्तेतून घ
...
विनोद : मी अत्यंत कूर्मगतीने खिशातून बाराशे काढून त्याच्या हातावर ठेवले. अत्यंत जड अंत:करणाने मी आणि उल्हासित मूडमध्ये धर्मपत्नी तळहातावरील त्या कासवाकडे स्वत:च्या मुलाकडे पाहावे त्या ममतेने पाहत आणि ‘माझी फार दिवसांची इच्छा होती,पण योग यावा लागतो’ अ
...
अनिवार : जिजेश वालम बेवारशी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करतात, ती मृत व्यक्ती ज्या धर्माची त्याच धर्माचे अंत्यसंस्कार त्यांच्याकडून केले जातात हे विशेष.
...
वर्तमान : ‘भूक’ तशी चिरंतनच. ती फसवी नसतेच कधी. ती फसवतही नाही तुम्हाला, मात्र ती सरळ येते अंगावर. तिला टाळता येत नाही कुणाला; ती असते अटळ, सनातन. ती अडकवते चक्रव्यूहात. तीच घडवते, बिघडवते, तिच्यासाठीच असते धडपड माणसांची; तिचा आगडोंब विझवा म्हणून. त
...
'ये देखो हम कहाँ रहतेहे, हमे खाने-पिनेको, रहनेको जगा नहीं तो उनका पेट कैसे पालें', असं सांगत, त्यांनी ते 'तिघांचं घर' मला बोटाने दाखवलं. भिश्ती मोहल्ल्यात भिश्ती राहातच नाहीत. 'वो तो सिर्फ नाम का मोहल्ला रह गया है. सब लोग इधर-उधरही रहते है',
...
ऐळकोट : शिवसेनेत सन्नाटा पसरला आहे. पंधरा दिवस झाले कोणी काही बोलत नाही, तर त्यावर विचार करायचा असे का घडले याचा शोध घ्यायचा प्रयत्न करायचा तर प्रश्नच नाही. घटना आहे पंधरा दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदेंच्या अंत्
...
दिवा लावू अंधारात : मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या म्हणजे नेहमीच चर्चेचा विषय असतो. काहींना त्या खोट्या वाटतात तर काहींना सरकारी मदत मिळण्यासाठी शेतकरी आत्महत्येच्या केलेल्या खोट्या नोंदी वाटतात. काहींनी व्यसनाधीनतेत झालेल्या बरबादीमुळे
...