शेतकºयांचे आंदोलन चिघळू न देण्यात सरकारने राजकीय चातुर्य दाखवले खरे; पण कृषी क्षेत्राची एकूणच बिकट परिस्थिती लक्षात घेता, हे चातुर्य किती दिवस कामी येईल, हे सांगता येत नाही.
...
गंगा संरक्षणासाठी कायदा पारित करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण करताना, एका तपस्व्याचे अन्नपाण्यावाचून निधन व्हावे, यापेक्षा मोठी शोकांतिका काय असू शकते?
...
एक धरण म्हणजे असंख्य विस्थापितांचे मरण, असे समीकरण गेल्या काही प्रकल्पांच्या कार्यवाहीमधून रूढ झाले आहे. कृष्णा-खोरे विकासांतर्गत घटप्रभा खो-यातील एक उपनदी असलेल्या आजरा तालुक्यातील चित्री नदीवरील १.८ टी.एम.सी. क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे क
...
१९९३ साली जन्मलेली २४ वर्षांची नादिया आज यजिदी मानवाधिकार कार्यकर्ती आहे. तिची नादिया अभियान नावाची संस्था नरसंहार, सामूहिक अत्याचार आणि मानवी तस्करी पीडित महिला व बालकांना सहकार्य करते.
...
गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या मानवमुक्तीच्या विचारांपासून ते मार्क्स, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या जीवनाच्या सिद्धांतापर्यंतच्या मांडणीत हस्तेक्षेप करीत नवा मानवतावादी सिद्धांत मांडणाऱ्या डॉ. गेल ऑम्वेट यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
...
कोल्हापुरी राजकारणाकडे ईर्षेच्या भूमिकेतूनच आपण आजवर पहात आलो आहोत. कोणाला विजयी करायचे याचा विचार क्वचितच केला, त्यापेक्षा कोणाची जिरवायची आणि कोणाला आस्मान दाखवायचे, हे पाहण्यातच आपण दंग राहिलो. परिणामी, जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व नेहमीच स्थानिक राज
...
! शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांपेक्षा उपभोक्त्यांची अधिक काळजी असते. शेतमालाला उचित दर न मिळण्यातील ही खरी ग्यानबाची मेख आहे.
...
आयएल अॅण्ड एफएस कंपनीही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी आहे आणि त्यामुळे ती भारताची लेहमन ब्रदर्स तर ठरणार नाही ना, अशी साधार शंका अर्थविश्वात उपस्थित केली जाऊ लागली आहे.
...
लॉटरी लागली, एटीएम कार्डचे नूतनीकरण करायचे आहे, अल्प दरात झटपट कर्ज मिळेल आणि नोकरीच्या आमिषाला बळी पडून सायबर भामट्यांकडून गंडविल्या गेलेल्या आठ जणांना त्यांचे ७ लाख ८८१ रुपये परत मिळवून देण्यात ग्रामीण पोलिसांच्या सायबर क्राईम सेलला यश आले. या उल्ल
...