कुणाच्याही निधनानंतर जो अंत्यसंस्कारांचा विधी होतो, त्यामध्येही ज्या प्रथा-परंपरा पाळल्या जातात, त्यांबाबत समाज फारच संवेदनशील आहे. निधनाचे कार्य असल्याने त्यामध्ये कोणी काही बदल सुचवीत असेल तर त्यास स्वीकारण्याची समाजाची मानसिकता नाही.
...
खरे तर, दोन्ही घटना निधनाच्या. म्हणजे दु:खदच. सुतक असताना लग्न, बारसे, वास्तुशांत किंवा तत्सम विधी करू नयेत, त्यासाठी आडकाठी आणली तर एकवेळ समजू शकते. कारण कुटुंबात किंवा भावकीमध्ये दु:खाची घटना घडली असताना शुभकार्ये करू नयेत, हा विचार कुणालाही मान्य
...
कावळ्याचा संबंध नैवेद्याशी आहे आणि नैवेद्याचा प्रथा-परंपरांशी. माणसाचे निधन झाल्यावर रक्षाविसर्जनाला नैवेद्य ठेवण्याची प्रथाही कालबाह्य झाली आहे. नव्हे, ती मूळ प्रथाच चुकीची आहे. त्यातून आपण फक्त आणि फक्त अन्नाची नासाडी करून मानसिक अपंगत्वाचेच दर्शन
...
जुन्या काळामध्ये शाळेमध्ये एखादा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी बोलले तरी डोळे फाडून पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती; परंतु काळ बदलत गेला आणि ही पारंपरिक दृष्टीही बदलत गेली, पण अजूनही ती पूर्णपणे बदलली असे म्हणता येणार नाही.
...
आता स्त्रियांची प्रगती आणि विकासासोबतच बदलत्या काळात निर्माण झालेल्या तिच्या संदर्भातील इतर काही गंभीर प्रश्नांचाही उहापोह होणे आता गरजेचे झाले आहे.
...
शेतकरी चळवळीतील माझे ज्येष्ठ सहकारी तसेच साखर डायरीचे संपादक अजित नरदे यांचे सकाळी निधन झाले. काल रात्रीच कोल्हापूर येथील रूग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलो होतो. आज सकाळी ही बातमी कळाल्यानंतर कालची भेट ही अखेरची भेट ठरेल असं वाटले नव्
...
पांडाणे - दिंडोरी तालुक्यात वयाच्या शुन्य पासून ते पाच वर्ष पर्यतच्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण्याचे उद् घाटन तालुका वैदियकय अधिकारी डॉ कोशीरे यांच्या हस्ते करण्यात आले .
...
देशात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहे. रस्ते अपघातांमध्ये भारताचा क्रमांक खूप वरचा आहे. तसेच रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या प्राणहानीचे प्रमाणही मोठे आहे.
...
गुरुवारी सकाळी ८.0४ ते १0.५९ या कालावधीत सर्वांना कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची अतिशय दुर्मीळ संधी मिळणार आहे. मूलत: कंकणाकृती असणारे हे ग्रहण काही परिसरात मात्र खंडग्रास प्रकारचे दिसणार आहे. याचा सर्वोच्चबिंदू साडेनऊ वाजता असणार आहे.
...