लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेची महायुती विरुद्ध राष्ट्रवादी-काँग्रेसची महाआघाडी रिंगणात होती. जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार रिंगणात होते तर कोल्हापुरात राष्ट्रवादीचा उमेदवार रिंगणात होता. त्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांना सांभाळताना व ...
मित्रांनो सध्या देशाच्या भविष्यापेक्षा स्वत:च्या भविष्याची चिंता सुरू आहे. युवकांना भडकावणे व जातीपातीचे राजकारण सुरू आहे. देशाच्या राजकारणात एकमेकांना शिव्या घालणारे एकमेकाच्या गळ्यात गळे घालत आहेत. गेली साडेचार वर्षे भाजपला शिव्या घालणारे उध्दव ठाक ...
‘राष्ट्रीय सुरक्षा दिवस’ हा दि. ४ मार्च रोजी साजरा केला जातो. यानिमित्त सुरक्षा सप्ताहाअंतर्गत ४ ते ११ मार्चदरम्यान कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. ...
जागतिक आरोग्य संघटनेनुसार आरोग्य म्हणजे नुसते आजारी न पडणे असे नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वस्थता असणे हे होय. स्त्रियांचे आयुष्यमान वाढलेले आहे. त्यामुळे वाढत्या वयाबरोबरच त्या अनुषंगाने येणारे आजारही वाढलेले आहेत. ...
राज्याच्या नेतृत्वाला गवसणी घालण्यासाठी कोल्हापूरची वेस सोडून राज्यभर भ्रमंती करीत राहिलेला, कोल्हापूरच्या प्रश्नावर ठाम निर्णय घेणारा असा एकही नेता झाला नाही. कोल्हापूरचे प्रश्न एकाही लोकप्रतिनिधीने धसास लावले नाहीत.यासाठी दमदार नेतृत्वाची गरज आहे. ...
एक धरण म्हणजे असंख्य विस्थापितांचे मरण, असे समीकरण गेल्या काही प्रकल्पांच्या कार्यवाहीमधून रूढ झाले आहे. कृष्णा-खोरे विकासांतर्गत घटप्रभा खो-यातील एक उपनदी असलेल्या आजरा तालुक्यातील चित्री नदीवरील १.८ टी.एम.सी. क्षमतेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे क ...
कोल्हापूरचा परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या अनेक वैशिष्ट्यांनी समृद्ध आहे. शौर्य, धाडस, कला, साहित्य, संगीत, क्रीडा, आदी सर्व पातळीवर हा इतिहास समृद्ध आहे. तसा तो एक लोकांच्या आश्रयानेदेखील समृद्ध झाला आहे. ...
मालवणचे सुपुत्र सुरेश प्रभू यांनी निर्धार केला आहे की, येत्या १२ डिसेंबर रोजी चिपी विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरविण्यात येईल. हा प्रयत्न अभिनंदनीय आहे. मात्र, यासाठी प्रवाशी कोठून आणणार आहात... ...
आपला माणूस कोण? असे कुणी विचारले तर कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र असे उत्तर कुणीही देईल. कुणी म्हणेल अडचणीच्या काळात मदतीला धावून येतो तो, आणखी कुणाचे यापेक्षा वेगळे मत असू शकेल, पण दूरदेशी गेल्यानंतर किंवा आपले गाव, शहर, जिल्हा सोडून लांब गेल्या ...