कर्नाटकच्या महासंग्रामात मोठ्या नेत्यांची माहिती देताना रेड्डीबंधूंवर म्हणजेच त्यातील गली जनार्दन रेड्डींवर लिहिलेले अनेकांना खटकेल. मात्र बदनाम असले तरीही सत्तेच्या राजकारणात केवळ प्याद्याची नाही तर प्रसंगी सूत्रधाराचीही भूमिका बजावणाऱ्या रेड्डींशिव ...
कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कर्नाटकच्या लढाईतील मुख्य राजकीय शिलेदारांची ओळख करुन देताना सुरुवात विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरसेनापती सिद्धारामय्या यांच्यापासून... ...
सरकारने गाळप झालेल्या ऊसावर प्रति टन ५५/- रु अनुदान देण्याचे घोषित केले आहे , राज्यात ९५० लाख टन ऊस गाळप झाले म्हणजेच गाळप झालेल्या ऊसावर प्रति टन ५५/- रु साखर कारखान्यांना अनुदान रुपाने उपलब्ध होणार असून एकुण ५२२ कोटी रुपये उपलब्ध होणार आहे तर या पु ...
सीमाभागातील मराठी माणसांच्या एकजुटीच्या घोषणा दिल्या देत असतानाच सध्या तरी चार महत्वाच्या मतदारसंघांमध्ये समितीच्या नावावर दोन-दोन उमेदवार आहेत. त्यामुळे जर शुक्रवारपर्यंत उमेदवारी मागे घेऊन एक समिती, एक उमेदवार असे घडवलं नाही तर मराठी माणसांचे भवितव ...
आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी २६ एप्रिल १९९३ रोजी येथे घडलेल्या या भीषण दुर्घटनेचे, त्यात ५५ जणांचा कोळसा झाल्यावर ऐकलेल्या आप्तेष्टांच्या किंकाळ्यांचे आणि ‘याचि देही याचि डोळा’ पाहिलेल्या दृश्याचे पुसट स्मरण जरी झाले तरी अजूनसुद्धा अंगाचा थरकाप उडतो ...
कोकणात कोणताही विकास प्रकल्प येणार म्हटलं की विरोध होतोच होतो, असं का? कोकणाला विकासच नकोय का? त्यामुळेच कोकण मागासलेला राहिलाय का? एक नाही अनेक प्रश्न. मात्र खरंच आहे का तसं? ...
कठुआतील चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार झाले. निर्घृण हत्याही. संतापाचा वणवा भडकलाय. मात्र काही या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन संभ्रम निर्माण करण्याचा विखारी डाव खेळतायत. ...
२६ जुलै रोजी मुंबई पाण्यात बुडली होती. आम्ही त्यात मरता-मरता वाचलो. हेच दर वर्षी मुंबईत, भारतात सर्वत्र होते. कारण? नदी-नाले प्लॅस्टिकने तुंबतात. आपण बुडतो, मरतो. हे टाळायला प्लॅस्टिकवर बंदीच हवी. ...